आशा अकॅडमी (ASHA ACADEMY)
अनिकेत पाटील (STI, ASO, Tax Asst., Clerk) राज्यसेवा,गट-ब & क तसेच इतर स्पर्धा परिक्षेतील महत्वपूर्ण माहितीसाठी आपले विश्वसनीय चॅनल 😊 मोजकंच पण अगदी परीक्षाभिमुख 💯✌🏻. Join Us On Youtube :-https://youtu.be/afkUwy90Exk
نمایش بیشتر📈 تحلیل کانال تلگرام आशा अकॅडमी (ASHA ACADEMY)
کانال आशा अकॅडमी (ASHA ACADEMY) (@ashaacademy01) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 47 588 مشترک است و جایگاه 3 699 را در دسته آموزش و رتبه 7 691 را در منطقه الهند دارد.
📊 شاخصهای مخاطب و پویایی
از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 47 588 مشترک جذب کرده است.
بر اساس آخرین دادهها در تاریخ 02 سپتامبر, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر 2 646 و در ۲۴ ساعت گذشته برابر 32 بوده و همچنان دسترسی گستردهای حفظ شده است.
- وضعیت تأیید: تأیید نشده
- نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 33.87% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 17.98% واکنش نسبت به کل مشترکان کسب میکند.
- دسترسی پستها: هر پست به طور میانگین 16 094 بازدید دریافت میکند. در اولین روز معمولاً 8 546 بازدید جمعآوری میشود.
- واکنشها و تعامل: مخاطبان بهطور فعال حمایت میکنند؛ میانگین واکنش به هر پست 105 است.
📝 توضیح و سیاست محتوایی
نویسنده این فضا را محل بیان دیدگاههای شخصی توصیف میکند:
“अनिकेत पाटील (STI, ASO, Tax Asst., Clerk)
राज्यसेवा,गट-ब & क तसेच इतर स्पर्धा परिक्षेतील महत्वपूर्ण माहितीसाठी आपले विश्वसनीय चॅनल 😊
मोजकंच पण अगदी परीक्षाभिमुख 💯✌🏻.
Join Us On Youtube :-https://youtu.be/afkUwy90Exk”
به لطف بهروزرسانیهای پرتکرار (آخرین داده در تاریخ 03 سپتامبر, 2026)، کانال همواره بهروز و دارای دسترسی بالاست. تحلیلها نشان میدهد مخاطبان بهطور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کردهاند.
در حال بارگیری داده...
| تاریخ | رشد مشترکین | اشارات | کانالها | |
| 03 سپتامبر | +67 | |||
| 02 سپتامبر | +32 | |||
| 01 سپتامبر | +68 |
| 2 | MPSC संदर्भात पुढील क्रमांकावर पुरावे पाठवा
संदीप जाधव सर 7507081414
राज्यसेवा विभाग
दीप्ती नायर मॅम 8800733518
योगेश देवकर सर 7972139182
कृषी आणि तांत्रिक विभाग
संदीप भुसारी सर 8007172817
कम्बाईन गट ब आणि क
अविनाश शितोळे सर 9096379652 | 9 001 |
| 3 | بدون متن... | 8 632 |
| 4 | بدون متن... | 1 |
| 5 | माझे मित्र विद्यानंदजी यांना झालेली मारहाण लाजिरवाणी आहे.
तर्कांनी विरोध करणे जेव्हा शक्य होत नाही तेव्हा हात उचलणे सुरू होते. याच्याने तुमचा कोणताच मुद्दा खरा ठरत नाही.
100 लोकांच्या विरोधात जर 1 व्यक्ती बोलतोय तर त्याचे म्हणणे ऐकून घेणे याला लोकशाही म्हणतात.
आपण लोकशाही कडून बहुमतशाही जातोय का याचा समाज म्हणून विचार करणे आता गरजेचे आहे.
नागरिकांच्या मनात भीती निर्माण करून राष्ट्र निर्माण होत नाही.
ह्या भ्याड हल्ल्याचा निषेध.
अनिकेत पाटील. | 10 617 |
| 6 | तुम्ही सर्व सूचना पाळा आम्ही मधून पेपर दुसऱ्याला देऊन देऊ..
सॉरी पण असा विनोद करावा लागत आहे..😁
आयोगाची लीला | 10 821 |
| 7 | بدون متن... | 10 728 |
| 8 | मित्रांनो, जर ह्या मावशींचा कॉन्टॅक्ट नंबर असेल तर द्या, त्यांच्या मुलींना माझ्या क्षमतेप्रमाणे मदत करण्याचा प्रयत्न करेल.
मला माहित आहे अशा गोष्टी सोशल मीडियावर टाकणे बरोबर नाही, पण दुसरा पर्याय नाही त्यांच्या पर्यंत पोहचण्याचा.
कृपया बीडवाल्या मित्रांनी लक्ष द्यावे. | 12 900 |
| 9 | 👍🏼👍 | 12 462 |
| 10 | 3:43 च्या पुढे पहा | 12 421 |
| 11 | https://youtu.be/HcRH8DdMq24?si=wC5JCaNE7tuzhO6X | 13 106 |
| 12 | भावुक?
जसे काही स्वातंत्र्य युद्धात उडी घेतलीये ताईंनी.. | 13 900 |
| 13 | بدون متن... | 12 620 |
| 14 | ज्या देशात ब्रेक अपची स्टोरी जास्त सिरियस घेतली जाते पेपर फुटीपेक्षा. तिथे आपली प्रायोरिटी तुम्ही समजून घ्या.. | 13 251 |
| 15 | वरती बसलेल्या लोकांना बिलकुल अंदाज नाही, की विद्यार्थ्यांच्या मनात काय घुसमट चालू आहे.
यांना किंचितपण अंदाज नाही की हे किती वाढू शकतं
यांनी इतिहास विसरू नये.. गुजरात मध्ये एका हॉस्टेल मध्ये मेस फी वाढली म्हणून सुरू झालेले आंदोलन इंदिरा गांधीचे सरकार पाडून थांबले होते.
वेळ आहे तो पर्यंत पदाधिकाऱ्यांनी सिरियस होऊन जावे.
अनिकेत पाटील. | 14 250 |
| 16 | بدون متن... | 12 517 |
| 17 | https://www.youtube.com/live/g7LWZsAWyBM?si=wpaQyGD_kRgAT843 | 13 606 |
| 18 | राजीनाम्याने काय होणार?
त्यांच्याऐवजी दुसरा भ्रष्ट व्यक्ती आला तर?
मित्रांनो, तुम्ही असे प्रश्न ऐकले असणार..
जसी देशाची परिस्थिती आहे सर्वच परीक्षा घेणाऱ्या संस्था केंद्रापासून तर राज्यांपर्यंत सपशेल फेल ठरल्या आहेत.
संस्था फेल होताय म्हणजे कोण तर भारतीय लोक अपयशी ठरत आहे.
हा कायदा कडक करा, त्यासाठी नवीन कायदा करा..
सर्व जर कायद्याच्या धाकानेच होणार असेल तर आपण माणूस म्हणून नैतिक जबाबदारी कधी घ्यायला शिकू.
आपल्याकडे म्हण होती जनाची नाहीतर मनाची तरी लाज वाटू द्या.
आता अशी म्हण तयार होईल जनाची, मनाची लाज नाही तर कायद्याची भीती तर वाटू द्या.
खरं तर अस आहे मित्रांनो कायदा तो पर्यंतच प्रभावी असतो जो पर्यंत ते मानणारे असतात.
जर कायदा करणारे आणि ज्यांच्या साठी कायदा केला आहे दोघांमध्ये नैतिक मूल्यच नसतील तर असे कायदे करून काहीच फायदा नाही.
गांधीजी यांना असहकार आंदोलनानंतर अटक झाली. २० मार्च १९२२ ला येरवडा तुरुंगात पाठवण्यात आले. जेलमध्ये त्यांना अपेंडिक्सचा अटॅक आला त्यांना मुदतपूर्व सोडून देण्यात आले.
तर गांधीजींनी वृत्तपत्रात असे जाहीर केले की जरी मला इंग्रजांनी लवकर सोडून दिले आहे तरी कायद्याप्रमाणे मी अजून कैदेत आहे.. जो पर्यंत माझी शिक्षा पूर्ण होत नाही, तो पर्यंत मी स्वातंत्र्य संग्रामात भाग घेणार नाही. आणि गांधीजींनी तो शब्द शिक्षेचा कालावधी पूर्ण होई पर्यंत पाळला सुद्धा.
आपली स्वातंत्र्य चळवळ ही फक्त इंग्रजांविरुद्धची लढाई नव्हती.. तर ती भारत ह्या देशाच्या नैतिक उत्थानाची प्रक्रिया होती.. त्याचा काळात सम्राट अशोक यांचे शिलालेख सापडत आहे, बौद्ध धर्माचे पुनर्जागरण होत आहे, हिंदू धर्मात वेदांकडे चला असा संदेश मिळत आहे, खिलाफत चळवळ ते ख्रिश्चन मिशनरी पासून जुन्या धर्मातील परंपरा रद्द करत आहे.. आणि मूळ धर्मांना revive करत आहे. सोबत हडप्पा संस्कृतीचा शोध आपला गौरवशाली इतिहास दाखवत आहे.
याच्याने नैतिकता, शुद्ध चरित्र, सत्याचा आग्रह, अहिंसा सारखे मानवी मूल्य आपल्या देशाच्या जनतेत रोवले जात आहे.
पण..
स्वातंत्र्य मिळाले आणि ती चळवळ पण थंडावली.. आज अशी परस्थिती आहे की आपल्याला असा प्रश्न विचारावा लागत आहे की एक भ्रष्ट अधिकारी गेल्यावर दुसरा चांगला येणार नाही तर भ्रष्टच येईल असे आपल्याला मनोमन माहित आहे.
म्हणून पत्रकार असे प्रश्न विचारत आहे..
पुढचा अधिकारी भ्रष्ट आला तर काय?
पेपर फोडणारे, भ्रष्टाचार करणारे हे काही अशिक्षित लोक नाहीत तर ते शिकलेले लोक आहे.
ही जास्त भीती जनक गोष्ट आहे.
आपली शिक्षण व्यवस्था किती कमकुवत चरित्र तयार करते याचे हे द्योतक आहे.
पण दिनांक आणि ट्रिक्स पाठ करून नोकरी देणाऱ्या शिक्षण व्यवस्थेकडून शील घडवणे अशी अपेक्षा करणे म्हणजे दिवास्वप्नच.
त्यामुळे मला हा प्रश्न फक्त एका व्यवस्थेचा किंवा एका परीक्षेचा वाटत नाही तर देश म्हणून आपल्या मूळ अस्तित्वाचा वाटतो.
आपल्याला देशात फक्त कायदे कडक करण्याची गरज नाही.
तर लोकांमध्ये माणुसकी बिंबवण्याची गरज आहे.
आणि ही जबाबदारी आपल्याला आणि शिक्षकांना आणि तरुण पिढीला घ्यावी लागेल.
आणि हे फार अवघड नाही.
आपला फायदा होतोय का? यापेक्षा कोणाचे नुकसान तर होत नाही ना? हा प्रश्न आपल्या मनात पहिले आला पाहिजे.
म्हणजे कायद्याच्या धाकापेक्षा मनाची लाज वाढवावी लागेल.
अनिकेत पाटील. | 14 375 |
| 19 | जर पुस्तक वाचताना मन लागत नाही, तर लेक्चर्स पहा (बाकीचे नोटीफिकेशन बंद करून).
पण पूर्ण वेळ ऑनलाईन राहून दिवस वाया घालवू नका.
सर्व लोक प्रयत्न करत आहेत, एका दिवसात तर समस्या मिटणार नाही.
अजून काही दिवस जातील..
त्यामुळे पूर्ण वेळ अभ्यासाला तिलांजली देऊ नका.
अभ्यास कमी होत असेल ठीक आहे, पण बंद नको व्हायला. | 14 330 |
| 20 | पोस्टाचे चार्जेस दुप्पट होऊन गेलेत मित्रांनो, म्हणून क्लास कडून पुस्तक पाठवून मुलांना ते महाग मिळत आहे.. म्हणून क्लास कडून पाठवण्याचे बंद केले आहे.
मूलांना पुस्तक स्वस्त मिळावे म्हणून क्लासकडून पाठवायची सुविधा चालू केली होती, तोच उद्देश पूर्ण होत नाही आहे.
महाराष्ट्रातील सर्वच दुकानात पुस्तक उपलब्ध करून दिले आहेत...तुम्हाला तिथून घेतलेले स्वस्त मिळेल.
पण जर तुम्हाला घरपोच पुस्तक पाहिजे असतील तर पुण्यातील आपले वितरक यांचा नंबर देत आहे. तुम्ही त्यांच्याकडून मागवू शकतात.
आशा अकॅडमी | 14 764 |
