We Support Devendra Fadnavis
Открыть в Telegram
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
Больше757
Подписчики
Нет данных24 часа
-27 дней
-1030 день
Архив постов
केवळ मराठी भाषाच अशी भाषा असेल की ज्या भाषेमध्ये १०० पेक्षा जास्त साहित्य संमेलन होतात
स्वप्ननगरी मुंबईला गतिमान करणाऱ्या देवाभाऊंच्या कामाची आता सर्वांनाच दखल घेणं क्रमप्राप्त आहे !
मी सहज असं म्हटलं की आम्ही पाहिलेला महाराष्ट्रातला मोठा माणूस म्हणजे शरद पवार आहेत. त्याच्यावर कोणीतरी म्हटलं की मग आता आमच्या पुढे पुढच्या पिढ्यांसाठी काय आहे? तर मी म्हटलं पुढच्या पिढ्यांसाठी आपल्या समोर असलेला अजून एक युगपुरुष आहे तो आहे देवेंद्र फडणवीस
देवेंद्रजींच्या हस्ते माननीय अरुणा लिमये, भारतीय प्रशासनिक सेवा निवृत्त अधिकारी यांचा सन्मान करण्यात आला.
देवेंद्रजींच्या हस्ते भारतीय पोलीस सेवेच्या निलांबरी जगदाळे 'लेडी सिंघम' यांचा सन्मान करण्यात आला.
Program begins
🎥🎥🎥🎥🎥
पहा थेट प्रक्षेपण:
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
LIVE |Female Officers| पहिल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उदघाटन | दिल्ली
https://www.youtube.com/live/gm3fNDo5Pfg?si=9PfzHz9Nc_ZPzsd0
आपल्या प्रत्येक कृतीतून देवाभाऊ महापुरुषांच्या कार्याचा गौरव करताना दिसतात.. आजही देवाभाऊंनी ज्योतिबांच्या द्विजन्मशताब्दी सोहळ्याची सुरुवात करण्यासाठी त्यांच्या गावातील शाळेची निवड केली.
मोदीजींनी ह्यांनी ह्या द्विजन्म शताब्दी निम्मित वर्षभर कार्यक्रम करण्याचा निर्णय केलेला आहे
ज्योतिबा फुले ह्यांना सर्वोच्च पुरस्कार मिळणे हे चांगलेच आहे पण त्यांचे व्यक्तिमत्व हे कोणत्याही पुरस्कारापेक्षा मोठे आहे
आज आनंदाची गोष्ट आहे की राज्य सरकारच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले ह्यांच्या द्वि जन्म शताब्दी वर्षाची सुरुवात आम्ही केली
Media Interaction | CM Devendra Fadnavis on Mahatma Jyotirao Phule Bicentenary & Modern CBSE School
आपल्याला कल्पना आहे आपल्या राज्यातील सर्वात महत्वाची आरोग्य योजना आहे त्याच नाव देखील महात्मा फुले जनारोग्य सेवा आपण ठेवलेले आहे
१८८२ मध्ये ज्योतिबा ह्यांनी हंटर कमिशनच्या समोर एक अतिशय महत्वाचा मुद्दा मांडला आणि सांगितले जर भारताला शिक्षित करायचे असेल तर मोफत आणि सक्तीच शिक्षण हेच ह्या ठिकाणी आपल्याला द्याव लागेल
बाल विवाहाची प्रथा ज्योतिबा फुले ह्यांनी बंद केली तसेच छत्रपती शिवरायांची समाधी शोधून काढणारे हे महात्मा ज्योतिबा फुले होते
ज्योतिबा फुले सतत असे म्हणायचे जोपर्यंत आपण शिक्षण घेत नाही तोपर्यंत आपल्याला मती येणार नाही आणि मती नाहीतर गती नाही आणि गती नाहीतर वित्त नाही आणि वित्त नसेल तर सर्वांची अवस्था ही शूद्र अतिशूद्र होत जाते
Уже доступно! Исследование Telegram 2025 — ключевые инсайты года 
