ru
Feedback
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती,महाराष्ट्र राज्य

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती,महाराष्ट्र राज्य

Открыть в Telegram

स्पर्धा परीक्षेतील विध्यार्थ्यांनी त्यांच्या समस्या संदर्भात चालवलेली एक राज्य व्यापी चळवळ. संपर्क : 8668378583 Twitter : @Mpsc_Andolan Facebook-https://www.facebook.com/mpscandolan/

Больше

📈 Аналитический обзор Telegram-канала स्पर्धा परीक्षा समन्वय समिती,महाराष्ट्र राज्य

Канал स्पर्धा परीक्षा समन्वय समिती,महाराष्ट्र राज्य (@mpscandolan) языкового сегмента Маратхи является активным участником. Сейчас сообщество объединяет 26 789 подписчиков, занимая 7 261 место в категории Образование и 15 587 место в регионе Индия.

📊 Показатели аудитории и динамика

С момента создания невідомо проект демонстрирует стремительный рост, собрав аудиторию из 26 789 подписчиков.

Согласно последним данным от 05 июля, 2026, канал показывает стабильную активность. За последние 30 дней изменение числа участников составило 49, а за последние 24 часа — 4, при этом общий охват остаётся высоким.

  • Статус верификации: Не верифицирован
  • Уровень вовлечённости (ER): Средний показатель вовлечённости аудитории составляет 30.04%. В первые 24 часа после публикации контент обычно набирает 18.36% реакций от общего числа подписчиков.
  • Охват публикаций: В среднем каждый пост получает 8 044 просмотров. В течение первых суток публикация набирает 4 915 просмотров.
  • Реакции и взаимодействия: Аудитория активно поддерживает контент: среднее количество реакций на один пост — 66.

📝 Описание и контентная политика

Автор описывает ресурс как площадку для выражения субъективного мнения:
स्पर्धा परीक्षेतील विध्यार्थ्यांनी त्यांच्या समस्या संदर्भात चालवलेली एक राज्य व्यापी चळवळ. संपर्क : 8668378583 Twitter : @Mpsc_Andolan Facebook-https://www.facebook.com/mpscandolan/

Благодаря высокой частоте обновлений (последние данные получены 06 июля, 2026) канал поддерживает актуальность и высокий уровень охвата публикаций. Аналитика показывает, что аудитория активно взаимодействует с контентом, что делает его важной точкой влияния в категории Образование.

26 789
Подписчики
+424 часа
+907 дней
+4930 день
Архив постов
Notification शिवाय कोणत्याही गोड बातमीवर विश्वास ठेवून गाफिल राहणे म्हणजे, पायावर दगड नाही, दगडावर पाय मारणे होणे.💯 तुमच्या मागणीची तीव्रता कमी करण्यासाठी अशा Managed गोड बातम्या येणे धोकादायक.

तोंडावर आपटण्याचे उद्योग केलेत यांनी. बाकी काही नाही. आणि हेही फक्त एखाद्या कंपनीच्या हितासाठी. निर्णय रद्द करावाच लागणार... 👍

आंदोलनाची तीव्रता जास्त असून देखील मीडिया आंदोलनाची दखल घेताना दिसत नाही त्यामुळे आपल्याला आपलं सोशल मीडिया ऍक्टिव्ह करणं गरजेचं आहे त्यामुळे प्रत्येकाने आपल्या सोशल मीडियावरती या आंदोलनाचे फोटो व पोस्ट शेअर करावी. मेन स्ट्रीम मीडिया कोणाच्या हातात आहे माहित नाही परंतु सोशल मीडिया आपल्या हातात आहे हे विसरून चालणार नाही.

छत्रपती संभाजीनगर येथे मुसळधार पावसातही मोठ्या संख्येने विद्यार्थी संविधानिक व शांततापूर्ण मार्गाने विश्वासार्ह ऑफलाइन परीक्ष
छत्रपती संभाजीनगर येथे मुसळधार पावसातही मोठ्या संख्येने विद्यार्थी संविधानिक व शांततापूर्ण मार्गाने विश्वासार्ह ऑफलाइन परीक्षा पद्धतीच्या समर्थनार्थ एकत्र आले. विद्यार्थ्यांच्या या मागणीचा सकारात्मक व वस्तुनिष्ठ विचार करून योग्य निर्णय घेतला जाईल, हीच न्याय अपेक्षा विद्यार्थी मित्रांची आहे.

राजकीय नेते ज्यावेळी म्हणतात ना "सकारात्मक" तर त्यावर अजिबात विश्वास ठेवायचा नाही : आमदार रोहित पवार....! 🙏

मा. सतेज उर्फ बंटी पाटील साहेबांचा पाठिंबा 🤝...
मा. सतेज उर्फ बंटी पाटील साहेबांचा पाठिंबा 🤝...

💥 आंदोलनस्थळी मा. कांगणे सरांचे आगमन! ✊

झुकती है दुनिया, झुकानेवाला चाहिए. #महासागर @छत्रपती संभाजी नगर
झुकती है दुनिया, झुकानेवाला चाहिए. #महासागर @छत्रपती संभाजी नगर

मोबाईल जामर बसवले आहेत याचा अर्थ काय? विद्यार्थ्यांना संविधानिक मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार नाही का? त्यांचा आवाज जनतेपर्यंत जाऊ न देण्याचाच हा प्रयत्न #mpscexamoffline

MPSC ऑनलाईन परीक्षेच्या विरोधात छत्रपती संभाजी नगर येथे विद्यार्थ्यांच्या आंदोलन ठिकाणी मोठा फौज फाटा आणि मोबाईल जामर बसवले आहेत याचा अर्थ काय? विद्यार्थ्यांना संविधानिक मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार नाही का? त्यांचा आवाज जनतेपर्यंत जाऊ न देण्याचाच हा प्रयत्न #mpscexamoffline

वकिलांची टीम पण मैदानात योग्य नियोजन ✅✅ काळजी नसावी ✅

विद्यार्थ्यांची एकजूट: अन्यायाविरुद्धचा बुलंद आवाज, ज्याने सरकारलाही धडकी भरते "जेव्हा विद्यार्थी जागा होतो, तेव्हा व्यवस्था हादरते." हे वाक्य केवळ घोषवाक्य नाही, तर इतिहासाने अनेकदा सिद्ध केलेले सत्य आहे. विद्यार्थी हा समाजाचा केवळ उद्याचा नागरिक नसून आजच्या परिवर्तनाचा शिल्पकार आहे. त्याच्याकडे ऊर्जा आहे, विचार आहेत आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची जिद्द आहे. म्हणूनच जेव्हा विद्यार्थी वर्ग स्वतःवर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध आणि व्यवस्थेतील भ्रष्टाचार, निष्काळजीपणा व अकार्यक्षमतेविरुद्ध एकजुटीने रस्त्यावर उतरतो, तेव्हा सरकारलाही त्या आवाजाची दखल घ्यावी लागते. आज शिक्षण क्षेत्र अनेक समस्यांनी वेढलेले आहे. पेपरफुटी, भरती प्रक्रियेतील गैरव्यवहार, वाढती शैक्षणिक फी, अपुऱ्या सुविधा, बेरोजगारी आणि निर्णय प्रक्रियेतील विलंब यामुळे विद्यार्थ्यांमध्ये असंतोष वाढत आहे. अनेकदा निवेदने, अर्ज आणि विनंत्या करूनही प्रश्न सुटत नाहीत. अशा वेळी विद्यार्थी लोकशाहीच्या चौकटीत राहून आंदोलनाचा मार्ग स्वीकारतात. हा संघर्ष केवळ स्वतःसाठी नसून भविष्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी असतो. इतिहासात अनेक विद्यार्थी चळवळींनी समाज आणि सत्तेला नवी दिशा दिली आहे. जेव्हा विद्यार्थी जात, धर्म, पक्ष किंवा वैयक्तिक मतभेद बाजूला ठेवून न्यायासाठी एकत्र येतात, तेव्हा त्यांच्या एकजुटीसमोर मोठमोठ्या सत्तांनाही झुकावे लागते. कारण विद्यार्थ्यांचा आवाज हा कोणत्याही एका व्यक्तीचा नसतो; तो संपूर्ण पिढीच्या अपेक्षा आणि भविष्याचे प्रतिनिधित्व करणारा आवाज असतो. सरकारला विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची भीती त्यांच्या संख्येमुळे नसते, तर त्यांच्या नैतिक शक्तीमुळे असते. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना समाजाचा पाठिंबा मिळू लागला, तर ते आंदोलन व्यापक जनआंदोलनाचे रूप घेऊ शकते. त्यामुळे सरकारला त्यांच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करून योग्य निर्णय घ्यावे लागतात. हीच लोकशाहीची खरी ताकद आहे—जनतेच्या आवाजाला प्रतिसाद देणारी व्यवस्था. मात्र, आंदोलन करताना संयम, शिस्त आणि संविधानिक मार्ग यांचे पालन करणे तितकेच आवश्यक आहे. हिंसा, तोडफोड किंवा सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याने आंदोलनाची नैतिक ताकद कमी होते. शांततापूर्ण आणि संघटित आंदोलन समाजात अधिक विश्वास निर्माण करते आणि त्याचा परिणामही अधिक प्रभावी ठरतो. विद्यार्थ्यांची एकजूट ही कोणत्याही सरकारविरुद्ध नसून अन्याय, भ्रष्टाचार आणि अकार्यक्षम व्यवस्थेविरुद्ध असते. त्यांचा उद्देश संघर्षासाठी संघर्ष करणे नसून, न्याय, पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाची मागणी करणे हा असतो. म्हणूनच सरकारने विद्यार्थ्यांचा आवाज दडपण्यापेक्षा तो ऐकून त्यांच्या प्रश्नांचे वेळेत निराकरण करणे आवश्यक आहे. शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते की, विद्यार्थ्यांच्या हातात केवळ पुस्तके नसतात, तर देशाचे भविष्यही असते. जेव्हा हे हात न्यायासाठी एकत्र येतात, तेव्हा सत्तेच्या भिंतीही हादरतात. विद्यार्थ्यांची एकजूट ही लोकशाहीची सर्वात मोठी ताकद आहे. अन्यायाविरुद्ध उभे राहणारे विद्यार्थी हेच उद्याचे जबाबदार नागरिक, सक्षम नेतृत्व आणि सशक्त भारताचे निर्माते आहेत. #Shree..!!

📌आंदोलन स्थळ 💥💥💥💥💥

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती,महाराष्ट्र राज्य - Статистика и аналитика Telegram-канала @mpscandolan