759
订阅者
无数据24 小时
+17 天
-630 天
帖子存档
या बारा वर्षांमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काही घडलं असेल तर गरिबी आणि तीव्र गरिबीतून 25 कोटी लोकांना बाहेर काढण्याचे काम मोदीजींनी केलं आणि संयुक्त राष्ट्र संघाने देखील हा दशकातला चमत्कार आहे अशा पद्धतीने या घटनेचा उल्लेख केलेला आहे 81 कोटी नागरिकांना अन्नसुरक्षा देण्याचं काम मोदीजींनी केलं
आपण जर या देशांची डायव्हर्सिटी बघितली तर आपल्या लक्षात येईल की भारताच्या नेतृत्वावर किती विविध देशांचा विश्वास आज आपल्याला पाहायला मिळतोय आणि सातत्याने जागतिक अप्रूव्हल रेटिंग एजन्सीजनी मोदीजींच रेटिंग ७५ टक्क्यापर्यंत ठेवलेला आहे [१]. आणि जगातले सगळ्यात पॉप्युलर लीडर म्हणून आज सगळ्या जागतिक रेटिंग एजन्सी मोदीजींचे नाव घेतात
आज सर्वात मोठा समूह म्हणून देशाच्या 22 राज्यांमध्ये सरकार चालवतोय जवळपास देशाच्या 75% भूभागावर आणि 80% नागरिक ज्या भूभागात राहतात अशा भूभागावर आज एनडीए शासित राज्य आहे आणि काँग्रेस जेव्हा पीकवर होती तेव्हा देखील इतक्या मोठ्या प्रमाणात काँग्रेसला यश मिळालं नव्हतं ते यश आज मोदीजींच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टी आणि एनडीएला प्राप्त झालय
🎥🎥🎥🎥🎥
पहा थेट प्रक्षेपण:
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
12 वर्ष विश्वासाची, विकासाची, जन-कल्याणाची
LIVE | पत्रकार परिषद
🕛 दु. १२.०४ वा. | १२-६-२०२६📍मुंबई.
#Maharashtra #Mumbai #PressConference
https://www.youtube.com/live/xx4KbQwosvI?si=opfowAXLfDKuTtQK
https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/995369623101774
https://x.com/Dev_Fadnavis/status/2065321863166017995?s=20
🎥🎥🎥🎥🎥
पहा थेट प्रक्षेपण:
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
12 वर्ष विश्वासाची, विकासाची, जन-कल्याणाची
LIVE | पत्रकार परिषद
🕛 दु. १२.०४ वा. | १२-६-२०२६📍मुंबई.
#Maharashtra #Mumbai #PressConference
https://www.youtube.com/live/xx4KbQwosvI?si=opfowAXLfDKuTtQK
https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/995369623101774
https://x.com/Dev_Fadnavis/status/2065321863166017995?s=20
12 वर्षांत किती बदल घडला...गल्ली ते दिल्ली...गरिबांपासून श्रीमंत पर्यंत प्रत्येक नागरिक बँक व्यवस्थेसोबत जोडला गेला...
अपने मन में एक लक्ष्य लिए
मंज़िल अपनी प्रत्यक्ष लिए
हम तोड़ रहे हैं जंजीरें
हम बदल रहे हैं तस्वीरें
ये नवयुग है, नव भारत है
खुद लिखेंगे अपनी तकदीरें
हम निकल पड़े हैं प्रण करके
अपना तन-मन अर्पण करके
जिद है एक सूर्य उगाना है
अम्बर से ऊँचा जाना है
एक भारत नया बनाना है...
संजय राऊतने आज नवीन शोध लावला, AI चा फोटो खरा आहे म्हणून सांगितलं आणि चूक लक्षात येताच ट्विट डिलीट करून माती खाल्ली !
देवाभाऊंमुळे गडचिरोलीच्या स्वप्नांना मिळाली नवी दिशा!
विदर्भ प्रीमियर लीग (VPL) चा थरार प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी गडचिरोलीतील 800 आदिवासी विद्यार्थी आणि महिलांना मिळाली.
क्रिकेट पाहण्यासाठी आयुष्यात पहिल्यांदा स्टेडियमवर आलेल्या या महिला आणि विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील हसू देवाभाऊंच्या कार्याची पोचपावती आहे.
प्रत्येक स्त्री ही भारतमातेचे रूप आहे...आणि सशक्त स्त्रीशक्ती हीच सशक्त भारताची ओळख आहे...तिच्या सन्मानासाठी आणि सक्षमीकरणासाठी...समर्पित १२ वर्षे...
लोका सांगे गांजाज्ञान, स्वतः मात्र कोरडे पाषाण...गांजा राऊतचा नाश देवाभाऊच उतरवतात...
शेतकऱ्यांचं दोन लाखांपर्यंतचं पीककर्ज माफ होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वचनपूर्ती-
अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना 16.71 कोटींची मदत, राज्य सरकारचा बळीराजाला मोठा दिलासा-
मराठा समाजासाठी सरकारचा मोठा निर्णय, ओबीसींप्रमाणे मराठा विद्यार्थ्यांना सवलती मिळणार-
कौशल्य विकासातून विकसित भारताची वाटचाल, नवतंत्रज्ञानासाठी कुशल मनुष्यबळावर भर-
2047 पर्यंत एसटीचा 100% ई-बस ताफा, ई-बसेससाठी चार्जिंग स्टेशनचे जाळे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ई-वाहतुकीला प्राधान्य-
नवी मुंबई विमानतळावर छत्रपती शिवरायांचा भव्य पुतळा, शिवराज्याभिषेक दिनी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण-
ठाणे क्लस्टर योजनेला वेग, धोकादायक इमारतींतील रहिवाशांना दिलासा-
बारामतीत वादळी वारा-पावसाचा तडाखा, सुनेत्रा पवारांकडून नुकसानग्रस्त भागाचा दौरा
देवाभाऊंचा बळीराजासाठी मोठा निर्णय!
56 लाख शेतकऱ्यांना ₹36 हजार कोटींची ऐतिहासिक कर्जमाफी
ज्या प्रकारे काँग्रेसने शिखांवर अत्याचार केला
त्याचा निषेध हा जन्मभर आम्ही करू
जसा बुड्त्याला काडीचा आधार असतो तसा तो काडीचा आधार घेण्याचा प्रयत्न राहुल गांधी करतात.
现已上线!2025 年 Telegram 研究 — 年度关键洞察 
