oasis study point
رفتن به کانال در Telegram
सर्व स्पर्धा परीक्षांची माहिती देणारे अद्यावत टेलिग्राम चॅनेल. 🏝 you tube chanel🏝 ------------------------------------ https://youtube.com/channel/UC2OJqcOaB_YTCWLT_XrWirQ
نمایش بیشتر7 946
مشترکین
-724 ساعت
-297 روز
-10830 روز
آرشیو پست ها
7 946
Repost from General science study
18) मुळांच्या वाढीसाठी ........ अन्नद्रव्याची आवश्यकता असते.
7 946
Repost from General science study
17) दव (Dew) मोजण्यासाठी कोणत्या उपकरणाचा उपयोग केला जातो ?
7 946
Repost from General science study
16) ‘डॉट्स’ ही उपचार पद्धती कोणत्या रोगाविरुद्ध वापरली जाते ?
7 946
Repost from General science study
15) ज्या दृष्टीदोशात दूरचे स्पष्ट दिसते,परंतू जवळचे स्पष्ट दिसत नाही, अशा दृष्टीदोशाल काय म्हणतात ?
7 946
Repost from General science study
13) मोडआलेल्या धान्यास आणि आंबविलेल्या अन्नपदार्थात खालीलपैकी कोणते जीवनसत्व विपूल प्रमाणात तयार होते ?
7 946
Repost from General science study
12) खालील कोणते विधान संयुगाबद्दल योग्य माहिती देत नाही.
7 946
Repost from General science study
11) केक व पाव हलके व सच्छिद्र बनविण्यासाठी ------ वापरतात.
7 946
Repost from General science study
10) जेव्हा पदार्थापासून बारीक तार काढता येते पदार्थाच्या या
गुणधर्मास ----- म्हणतात.
7 946
Repost from General science study
8) भारतात वल्लभभाई पटेल चेस्ट संस्था कोठे आहे ?
7 946
Repost from General science study
7) कोणत्या गोष्टीमुळे आकाशाचा रंग निळा आहे असे वाटते ?
7 946
Repost from General science study
6) खालीलपैकी कोणत्या वनस्पतीत हरितद्रव्य नसते ?
7 946
Repost from General science study
1) भौतिक शास्त्रात प्रामुख्याने ------ ही दोन घटक अभ्यासली जातात.
7 946
🔹जॉईन टेलिग्राम चॅनेल🔹
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
आपण, आपले नातेवाईक किंवा मित्र जर mpsc/ तलाठी/ सरळसेवा परीक्षा/अशा स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर oasis चे टेलिग्राम चॅनेल जॉईन करा व इतरांनाही लिंक पाठवा 🙏🙏🙏
https://t.me/oasisstudypoint
https://t.me/oasisstudypoint
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
7 946
👉 💠राज्यघटनेची पार्श्वभूमी💠
----------------------------
👉आपली राज्यघटना 26 जानेवारी 1950
पासून अंमलात आली
👉परंतु भारतीय राज्यघटना बनवण्याची
प्रक्रिया ही स्वातंत्र्यपूर्व काळातच सुरु झाली.
👉1924 मध्ये विधिमंडळाच्या पहिल्या
अधिवेशनात सत्तेचे हस्तांतरण करण्यासाठी
राज्यघटनेची मागणी केल्या गेली.
👉1934 मध्ये मानवेंद्र रॉय यांनी सर्वप्रथम
घटनासमिती गठित करावी अशी मागणी
केली.(भारतीय कम्युनिष्ठ चळवळीचे प्रणेते)
👉1935 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने
प्रथमच ठरावाद्वारे घटनासमितीची मागणी
केली.
👉1940 ला लॉर्ड लीनलीथगो यांनी
भारतीयांसमोर ‘ऑगस्ट ऑफर’ ठेवली. या
ऑफरमध्ये ब्रिटिशांनी मान्य केले केली
भारताची राज्यघटना स्वतंत्र व स्वायत्त
समिती स्थापन करुन भारतीयांनी बनवावी.
👉1942 मध्ये स्टॅफोर्ड क्रीप्स भारतात आले.
त्यांनी घटना समिती गठित करण्याचा आणि
राज्यघटना बनवण्याचा प्रस्ताव
भारतीयांपुढे ठेवला परंतु भारतीयांनी तो
नाकारला.
👉राष्ट्रीय काँग्रेसने प्रस्ताव नाकारण्याचे कारण
म्हणजे प्रस्तावाची अंमलबजावणी दुसरे
महायुद्ध संपल्यानंतर करावयाची होती.
👉प्रस्ताव नाकारण्याचे दुसरे कारण म्हणजे
जातीय (Communual) मतदारसंघ गठित
करण्याची तरतूद.
👉पूर्वीपासूनच काँग्रेस व गांधीजींचा जातीय
मतदार संघाला विरोध होता.क्रिप्स मिशनला
गांधीजीनी ‘पोस्ट डेटेड’ चेक असे संबोधले.
👉 https://t.me/oasisstudypoint
♦️कॅबिनेट मिशन (त्रिमंत्री योजना)♦️
👉1946 मध्ये कॅबिनेट मिशन भारतात आले
कॅबिनेट मिशनने तयार केलेला प्रस्ताव
राष्ट्रसभा व मुस्लीम लीग या दोन्ही प्रमुख
पक्षांनी स्विकारला.
👉 कॅबिनेट मिशनमध्ये सर पॅथीक लॉरेन्स,
स्टॅफोर्ड क्रिप्स, ए.व्ही.अलेक्झांडर या
तिघांचा समावेश होता.
👉 https://t.me/oasisstudypoint
اکنون در دسترس! پژوهش تلگرام ۲۰۲۵ — مهمترین بینشهای سال 
