758
订阅者
无数据24 小时
+37 天
-930 天
帖子存档
राधाकृष्ण विखे पाटील आणि गिरीश महाजन ह्या दोन्ही मंत्र्यांचे देवा भाऊंनी कौतुक केले
नदीचे पावित्र्य काय आहे नदीचे महात्म्य काय आहे हे देवा भाऊंनी सांगितले
पहिल्यांदा संपूर्ण महिला सैनिकांची तुकडी ही तयार करण्याऱ्या देखील अहिल्यादेवीच होत्या
नर्मदा नदी दूषित होऊ नये म्हणून नर्मदेची एक धारा वेगळी काढली आणि सर्व नागरिकांना सांगितले ही तुमच्या करिता धारा आहे तसेच मुख्य धारेत कोणत्याही प्रकारचे प्रदूषण करायचे नाही असा आदेश हा पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी काढला
कुठल्याही भागात दुष्काळ पडू नये ह्या दृष्टीने त्यांनी केलेले कार्य आजही त्यांनी तयार केलेले बारव हे अतिशय उत्तम आणि सुस्थितीत आहेत
मुघलांच्या नाकावर टिच्चून आणि त्यांच्या छातीवर पाय देऊन अहिल्यादेवींनी ह्या सगळ्या मंदिरांचे पुनर्निर्माण त्या ठिकाणी करून दाखवले
ह्या देशामध्ये उत्तम शासक म्हणून जर कोणाचं नाव घेता येईल तर त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर होत्या
ह्या यात्रेत अहिल्या देवींचा विचार अहिल्या देवींचा वारसा आणि ह्या विचार आणि वारसाच्या आधारावर पुढच्या काळाचा विकास कसा करणार आहोत ह्या संधर्भात ह्या यात्रेची रचना करण्यात आलेली आहे
मोदीजी नेहमी सांगतात विरासत भी और विकास भी वारश्याच संवर्धन आणि विकास ह्या दोन्ही गोष्टी करणे गरजेचे आहे
आज खरोखर आनंदाची गोष्ट आहे की महाराष्ट्र शासनाच्या वतीने एक अतिशय महत्त्वाची यात्रा गोदा ते नर्मदा ह्या यात्रेचे आयोजन केले
आपल्या महाराष्ट्राच्या मा. मुख्यमंत्र्यांचे खूप खूप अभिनंदन की, त्यांनी महाराष्ट्रातून नक्षलवाद संपुष्टात आणला आहे. आपल्या देशातूनही तो आता संपत आहे. हे खरं परिवर्तन आहे. - स्वामी गोविंद देव गिरिजी महाराज
आपले देवेंद्रजी फडणवीस हे समुद्रातील असे वादळ आहे जे आधीच जाहीर करतात की,
'मी पुन्हा येईन, माझ्या किनाऱ्यावर घर बांधू नका'. 'मी पुन्हा येईन आणि अधिक वेगाने परत येईन'. त्यांच्या या विश्वासाला मी वंदन करते. - साध्वी ऋतंभरा
राष्ट्रीय दुग्ध विकास महामंडळ आणि आयआयटीच्या साथीने महाराष्ट्रात उभी राहणार दूध गुणवत्ता तपासणीसाठी AI यंत्रणा.
现已上线!2025 年 Telegram 研究 — 年度关键洞察 
