757
订阅者
无数据24 小时
+37 天
-930 天
帖子存档
पण त्याच वेळी हेही आठवण मला करून दिली पाहिजे की मूळ भारताचे कमर्शियल कॅपिटल हे कोलकत्ता होत
महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ही विस्ताराप्रमाणे जगातली तिसाव्या नंबरची अर्थव्यवस्था आहे
आज आपण पाहतोय की सगळ्यात महत्त्वाचं काही असेल तर आपण सगळी लोक बंगालमध्ये कोलकत्ता मध्ये ह्या ठिकाणी निवासी असलात तरी आपण मराठी संस्कृती सोडलेली नाही
मराठी माणूस हा संकोचीत विचार ह्यासाठी करू शकत नाही की या देधातली सर्वात महत्वाची लढाई मानली जाते ज्या लढाईने या देशाचा इतिहास बदलला ती पानीपतची लढाई
मला अतिशय आनंद आहे की महाराष्ट्र मंडळामध्ये आपल्या सर्व मराठी बंधू भगिनींशी संवाद साधण्याची संधी आज मला मिळाली
राजकारणात ६० वर्षे घालवली तरी शरद पवारांना रिलेव्हन्स टिकवण्यासाठी अशी तेढ पसरवणारे लेख लिहावे लागतात हे दुर्दैव आहे.
जब किसी राज्य का मुख्यमंत्री सत्ता के नशे में चूर हो जाता है और जनता की उपेक्षा करने लगता है, तब तमिलनाडु के मुख्यमंत्री स्टालिन जैसे नेता उभरते हैं। दुसरी तरफ महाराष्ट्र के लोकप्रिय नेते देवाभाऊ।
बंगालमध्ये घोटाळे करणाऱ्यावर कार्रवाई होत असेल तर त्याचे स्वागत केले पाहिजे
बंगालच्या जनतेने आता ठरवले आहे.. त्यामुळे ममताने स्वतःचे सरकार वाचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे
现已上线!2025 年 Telegram 研究 — 年度关键洞察 
