uk
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Відкрити в Telegram

Показати більше

📈 Аналітичний огляд Telegram-каналу Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Канал Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) у мовному сегменті Маратхі є активним учасником. На даний момент спільнота об'єднує 24 208 підписників, посідаючи 8 130 місце в категорії Освіта та 17 423 місце у регіоні Індія.

📊 Показники аудиторії та динаміка

З моменту свого створення невідомо, проект продемонстрував стрімке зростання, зібравши аудиторію у 24 208 підписників.

За останніми даними від 11 липня, 2026, канал демонструє стабільну активність. Хоча за останні 30 днів спостерігається зміна кількості учасників на -432, а за останні 24 години на -12, загальне охоплення залишається високим.

  • Статус верифікації: Не верифікований
  • Рівень залученості (ER): Середній показник залученості аудиторії становить 7.18%. Протягом перших 24 годин після публікації контент зазвичай збирає 3.79% реакцій від загальної кількості підписників.
  • Охоплення публікацій: В середньому кожен допис отримує 1 738 переглядів. Протягом першої доби публікація в середньому набирає 918 переглядів.
  • Реакції та взаємодія: Аудиторія активно підтримує контент: середня кількість реакцій на один пост – 5.

📝 Опис та контентна політика

Опис каналу не надано.

Завдяки високій частоті оновлень (останні дані отримано 12 липня, 2026), канал підтримує актуальність та високий рівень охоплення публікацій. Аналітика показує, що аудиторія активно взаємодіє з контентом, що робить його важливою точкою впливу в категорії Освіта.

24 208
Підписники
-1224 години
-1037 днів
-43230 день
Архів дописів
मुळशी सत्याग्रह यामधे सेनापती बापट यांना सत्याग्रहात भाग घेतल्याबद्दल किती दिवसांची शिक्षा झाली होती?
Anonymous voting

महाराष्ट्रात लोकमान्य टिळक यांच्या मृत्यूनंतर खालील पैकी कोणी गांधीजींचे नेतृत्व मान्य केले?
Anonymous voting

🔰खालीलपैकी कोणते राज्य गैरराज्यकारभाराचे निर्मिती करून ब्रिटिशांनी खालसा केले?
Anonymous voting

🔰जमिनीसाठीच्या हव्यासामुळे भारतात बहुतेक भागात जंगलतोड झाली व आदिवासींना त्यांच्या उपजीविकेच्या पारंपारिक साधनांना मुकावे लागले.
Anonymous voting

....…....देशाच्या धर्तीवर भारतातही स्व शासनासाठी होमरूल चळवळ सुरू करण्यात आली
Anonymous voting

शेवटी आंदोलनाची तीव्रता पाहून 12 डिसेंबर 1911 रोजी सम्राट पंचम जॉर्ज यांनी......... येथे बंगालची फाळणी रद्द झाल्याची घोषणा केली
Anonymous voting

उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यात चौरीचौरा येथे ........... रोजी शांततापूर्ण निदर्शने करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी गोळीबार केला.
Anonymous voting

1938 साली ब्रिटिश सरकारने राणी लक्ष्मीबाई यांना कैसर-ए-हिंद ही पदवी दिली, राणी लक्ष्मीबाई खालीलपैकी कोणत्या संस्थानातून होत्या?
Anonymous voting

📌 इ स 1857 च्या उठावाची तत्कालीन कारण काय होते? (पीएसआय पूर्व 2012)
Anonymous voting

खालीलपैकी कोणत्या साधनांमध्ये महाराष्ट्राचा उल्लेख नवराष्ट्र असा केलेला आहे?
Anonymous voting

------- ने सर्वच प्रांतांमध्ये मिठावरील कर समान राहण्याचा प्रयत्न केला. त्याने भारतीय राजांना नुकसानभरपाई देऊन मीठ बनविण्याचा अधिकार सोडून देण्यास प्रवृत्त केले.
Anonymous voting

मॉंटेग्यूने कोणाची तुलना मोटरचालकाशी केली आहे जो आपला संपूर्ण वेळ यंत्राच्या वेगवेगळ्या भागांची साफसफाई करण्यात घालवितो पण मोटर चालवत नाही कारण कोठे जायचे आहे त्याला माहित नाही?
Anonymous voting

✅ चाकाचा शोध कोणत्या युगात लागला?
Anonymous voting

शेतीचा शोध कोणत्या युगात लागला
Anonymous voting

सर सय्यद अहमद खान यांनी......... येथे शिक्षण संस्था स्थापन केली.
Anonymous voting

पापमोचनी एकादशी दिवशी "प्रार्थना समाजाची" स्थापना केली, स्थापनेवेळी कोण उपस्थित नव्हते?
Anonymous voting

◾इ. स. १७६४ ची बक्सारची लढाई जिंकून इंग्रजांनीभारतातील आपल्या सत्तेचा पाया बळकट केला. ही लढाई त्यांनी कोणाविरुद्ध जिंकली ?
Anonymous voting

◾इ. स. १७६० मध्ये वांदिवॉशच्या लढाईत इंग्रजांनी काऊंट लाली या सेनापतीच्या आधिपत्याखालील फ्रेंच सैन्याचा निर्णायक पराभव केला. या वेळी इंग्रजांचा सेनापती होता ....
Anonymous voting

◾खालीलपैकी कोणत्या देशाने भारताशी सर्वप्रथम व्यापारी संबंध प्रस्थापित केले होते ?
Anonymous voting

🔰आसामने दिब्रुगडला दुसरी राजधानी म्हणून घोषित केले. 🔹आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्
🔰आसामने दिब्रुगडला दुसरी राजधानी म्हणून घोषित केले. 🔹आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यादरम्यान दिब्रुगडला राज्याची दुसरी राजधानी म्हणून घोषित केले. 🔸ब्रह्मपुत्रा नदीच्या दक्षिणेकडील दिब्रुगडमध्ये स्थायी विधानसभेची इमारत बांधली जाईल. 🔹राज्याचे विकेंद्रीकरण आणि उच्च आसाममधील विकास वाढवणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.