We Support Devendra Fadnavis
Open in Telegram
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
Show more759
Subscribers
No data24 hours
+17 days
-630 days
Posts Archive
कामात दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना आणि कंत्राटदारांना स्पष्ट शब्दांत सुनावले. निर्धारित कालमर्यादेत कामे पूर्ण करण्याचे निर्देश देत प्रकल्पांच्या प्रगतीबाबत कोणतीही ढिलाई सहन केली जाणार नसल्याचा इशारा दिला
समंदर जब लौटकर आता हैं. ..साथ तूफ़ान लाता हैं...देवाभाऊंच्या नेतृत्वात महायुतीची विजयाची हुंकार
मराठी माणसाच्या नावावर केवळ राजकारण करणाऱ्या उबाठाला जनतेने ओळखलं आहे. आता मुंबईत मराठी माणसाला हक्काचं घर मिळावं यासाठी काम करणारे देवाभाऊ कृतीतून उत्तर देत आहेत.
देवाभाऊंचा शानदार षटकार...उर्वरित ११ जागांवरही विजय निश्चित...
#DevendraFadnavis #DevaBhau #MaharashtraVidhanparishad #MaharashtraPolitics #MahayutiSarkar
देवभाऊंचं मिशन...विकसित, स्वावलंबी, समृद्ध महाराष्ट्राचं आश्वासन...महाराष्ट्र प्रत्येक गोष्टी अव्वल
सोनिया गांधींनी शशी थरूर यांना हाताशी धरून आयपीएलमध्ये कोचीची टीम बळकावली होती असा आरोप ललित मोदीने केलाय !
देवाभाऊ - महाराष्ट्राच्या राजकारणाचे एकच बॉस! महायुतीचे धडाकेबाज कामगिरी !
मराठी माणसाच्या घराचं स्वप्न साकार करणारे देवाभाऊ... आणि मराठी माणसाला मुंबईतून विस्थापित करणारे ते दोघेभाऊ
गुन्हेगार असो वा कोणी अधिकारी..कोणालाही माफी नाही...देवाभाऊंच्या राज्यात जो कोणी कायदा तोडणार, कायदा त्याला तोडणार...
अनेक वेळेला लोकांना असं वाटलं की माझी राख होत आहे आणि तेवढ्यात मी भरारी घेतली - मा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
सामान्य नागरिकांना कोर्टाच्या तारीख पे तारीख व्यवस्थेपासून आता दिलासा
मैंने पिछले समय भी कहा था कि हमारा जो जॉब मार्केट है आने वाले 1000 दिनों में हमारे 70% जॉब्स का नेचर चेंज होने वाला है.इसलिए मैं ऐसा मानता हूं कि अगर हमारे सामने सबसे बड़ा चैलेंज कोई है तो इस बदलती हुई व्यवस्था में रेलेवेंट रहने के लिए ह्यूमन रिसोर्स को खड़ा करना।
आर्टिफिशियल इंटेलिजेंस, सेमीकंडक्टर और आज क्वांटम कंप्यूटिंग ये तीन चीजें दुनिया के किसी भी क्षेत्र को पहले जैसा नहीं रहने देंगी
महाराष्ट्र को वन ट्रिलियन डॉलर इकॉनमी करना चाहते हैं। भारत तो शायद एक डेढ़ साल में फाइव ट्रिलियन की इकॉनमी होगा। लेकिन यह केवल इन्वेस्टमेंट से नहीं होता। ह्यूमन कैपिटल यह सबसे महत्वपूर्ण होता है।
Available now! Telegram Research 2025 — the year's key insights 
