MཽpscPDFཽ
Open in Telegram
👉This group is only Designed for Upsc and राज्यसेवा beginer... 👉If u dont knw the syllabus of mpsc n upsc ask urslf "Are u Really serious about It ..?"
Show moreThe country is not specifiedThe category is not specified
7 738
Subscribers
No data24 hours
No data7 days
No data30 days
Posts Archive
7 738
#Intervew
संविधानाचा अपमान होणे म्हणजे नक्की काय असते..?
Constitutionalism म्हणजे काय माहीत आहे का..?
( Try to answer)
7 738
Fall in love with taking care of yourself.
Fall in love with the path of deep healing.
Fall in love with becoming the best version of yourself
IF but with PATIENCE,
with COMPASSION and RESPECT to ur own joy.
Morning Guys 🥰
7 738
केंद्र निवडता येत नसेल तर हा video पहा
★ खूप Traffic असल्यामुळे website स्लो झाली आहे काळजी करू नका
Try करत राहा
https://youtu.be/lUSzCi3U7Zo
7 738
......... ला आधुनिक भारतीय शिक्षणाचा मॅग्ना कार्टा म्हटले जाते. MpscPDF
7 738
विवरणावरून व्यक्ती ओळखा
A हिंदुस्थानच्या तिसऱ्या वर्गाचा तारा हा इंग्रजांकडून किताब
B 1864 मध्ये त्यांनी ट्रान्सलेशन सोसायटीची स्थापना केली C काँग्रेसची राष्ट्रवादाची भूमिका त्यांना मान्य नव्हती D त्यांनी मोहमेडन अँग्लो ओरिएंटल स्कूलची स्थापना केली
7 738
खालील विधानावरून व्यक्ती ओळखा
A संस्कृतीचे महान पंडितही पाश्चात्य विचारांचा स्वीकार
B तत्वबोधिनी सभेमध्ये सहभाग C संस्कृत कॉलेजमध्ये पाश्चात्य विद्येचे अध्यापन सुरू केले D विधवा पुनर्विवाह साठी प्राचीन धर्मग्रंथ व शास्त्राचा आधार दिला
7 738
2021 च्या UPSC Preliminary ला 313 दिवस राहिले (CSE 2021 Calendar is Out)
◆ UPSC करणाऱ्याना 100% माहीत झाल की 2020 ची तर होणारच पण 2021 ची पण होणार
याला म्हणतात मुलांच्या हिताचा निर्णय घेणे..
7 738
📌 MPSC आणि राजकारण ....
🔸 भारतीय राज्य घटनेतील कलम 315 नुसार MPSC मध्ये ( 1+5) असे सदस्य संख्या असते.मागच्या काही महिने आयोग फक्त 2 सदस्यवरती काम करत आहे .काही महिने तर आयोगाचे विना अध्यक्ष कामकाज चालू होते .
आयोगमध्ये सदस्य नेमणे हे शासनाच्या हातात आहे तर याबाबतीत सरकारला निवेदने देने यात काय चुकीचं आहे का ?
🔸 आयोगातील फक्त 2 सदस्य विविध पदांच्या मुलाखती घेत आहेत.यामुळे निकाल विलंबाने घोषित होत आहेत .जर निकाल लवकर लागावेत यासाठी आंदोलन केले किंवा निवेदने दिले तर काय चुकल ?
🔸 राज्यासेवा मुख्य परीक्षा GS 2 अभ्यासक्रमात Pressure Group (दबाव गट) असा एक घटक आहे.
दबाव गटाचा कामच असते राजकारण्यांवरती दबाव आणून आपल्या मागण्या मान्य करणे .जर सर्वसामान्यांचे प्रश्न सुटत असतील तर त्या संघटना राजकारणाशी संबंधित आहेत का नाहीत ह्या गोष्टी दुय्यम ठरतात .
🔶 केंद्र बदल मागणी योग्य की अयोग्य
केंद्र बदल यासाठी की सामन्यातील सामन्य उमेदवार परीक्षा केंद्रावर वेळेत आणि सुरक्षित पोहचला पाहिजे
जे लोक त्यांनी दिलेल्या केंद्राजवळ वास्तव करत असतील तर त्यांचा विरोध आहे आणि जे केंद्रापासून दूर आहेत त्यांना केंद्र बदलून पाहिजे अशी मागणी आहे.
आपण लोकशाही देशात राहतो एखादी मागणी काही लोकांना आवडेलच अस नाही पण आपण बहुमताचा विचार करतो
(आगामी काळात होणाऱ्या सर्व Exam चे केंद्र बदलून दिली आहेत ) Eg -UPSC , NEET, JEE,
तर MPSC का पाठीमागे आहे .
🔶 विधानसभा अध्यक्ष यांच्या विनंतीने जर आयोग परीक्षा आधी 1 महिना महसुली केंद्र बदल करून देत आहे .हीच इच्छाशक्ती आयोगाने आधी का दाखवली नाही
(महसुली केंद्र परीक्षा आधी 1 महिना आधी भेटत असेल तर जून मध्ये जिल्हा केंद्र बदलून का दिली नाहीत)
🔶 आयोगाने मुख्य परीक्षा ऑनलाईन घेण्यासाठी जे टेंडर काढले आहे त्यासाठी कोणती समिती गठित केली होती ?
जेव्हा आयोगात फक्त 2 सदस्य असताना असे धोरणात्मक निर्णय घेता येतात का ?
जेव्हा MPSC ने Rajseva Descriptive मुख्य परीक्षा Objective झाली तेव्हा सर्वांचे अभिप्राय मागवले होते.ऑनलाईन परीक्षा घेताना आयोग असे अभिप्राय मागवणार आहे का ?महापरिक्षा पोर्टल भरती घोटाळा online परीक्षा मध्येच झाला तर याबतीत ऑनलाईन परीक्षेला सर्वांचा विरोध आहे
🔶 2015 -2016 या 2 वर्ष नोकरभरती होत नव्हती ज्यांना आज आपण विरोध करत आहे त्याच समिती आणि संघटनेने राज्यभर मोर्चे काढले .याचा परिणाम म्हणून 2017 मध्ये मोठ्या जाहिराती आल्या.खोळंबलेली PSI भरती चालू झाली. त्यावेळी या संघटना यांना का विरोध केला नाही
🔶 लवकर पदभरती झाली पाहिजे. परीक्षा पारदर्शक झाली पाहिजे .(नंतर आयोगाने बायोमेट्रिक सिस्टिम आणली )
ज्यांचे निकाल लागले आहेत त्यांना जॉइनिंग लवकर भेटावे यासाठी याचा संघटना काम करत असतात तेव्हा त्यांची कामे का दिसत नाहीत .
🔶 जेव्हा मी नगरपालिका पूर्व परीक्षा पास झालो तेव्हा मला माहित होतं पोस्ट नक्की भेटेल .त्याचवेळी या संघटना महापरि पोर्टल विरोधी आंदोलन करत होत्या .तेव्हा मी सुद्धा यांना विरोध केला पण जेव्हा मुख्य परीक्षेत सामूहीक कॉपी झालेली मी पहिली तेव्हा माझी खात्री झाली यांचा आंदोलन योग्य होत..
🔶 महापोर्टल भरती घोटाळा सर्वांना माहीत आहे तेच पोर्टल कायमच बंद होऊन त्या परीक्षा MPSC मार्फत झाल्या पाहिजेत या मागण्या सुद्धा याच संघटना आणि समित्या करत आहेत.हेच विद्यार्थी यांच्या हिताचे राहील.
🔶 आयोगमध्ये राजकीय हस्तक्षेप होतोय का ?
माझ्या मते याच उत्तर नाहीच असेल.आपल्या मागण्या अभ्यासक्रम बदल किंवा परीक्षाप्रश्नावरती प्रभाव पडेल अशा मागण्या नसतात .हे भान सर्वाना आहे.मुळात संघटना आणि समित्या यांना आंदोलनाची वेळ का येते ?
MPSC प्रत्येकवेळी UPSC नुसार निर्णय घेत असते तर जेव्हा UPSC केंद्र बदल करून दिले तेव्हा MPSC ने केंद्र बदल का केला नाही जसे UPSC उमेदवारांच्या mail, call यांच्या रिप्लाय साठी तत्पर असते MPSC याबाबतीत का तत्पर नाही .
🔶 आयोग आणि सरकारवर दबाव आणून तरुणांचे प्रश्न सुटत असतील तर संबंधीत समित्या आणि संघटना यांना विरोध का ?
संघटनेमधील सदस्य MPSC परीक्षा चा अभ्यास करत नाहीत तर तरुण तरुणी अभ्यास सोडून निवेदने आणि मोर्चे काढू शकतील का ? जर या संघटना तुमचं प्रतिनिधी म्हणून काम करत असतील तर काय चुकलं
🔶 कोर्ट केसेस आणि निवेदने दिल्यामुळे परीक्षा रद्द होतील किंवा स्टे येईल का ?
जेव्हा एप्रिल मध्ये परीक्षा रद्द झाल्या नंतर आयोग नवीन वेळापत्रक देत नव्हते तेव्हा याच संघटनांनी यासाठी प्रयन्त केले त्यामुळे आपल्या मागणी फक्त केंद्र बदल साठी आहे . परीक्षा पुढे जावी अशी कोणतीच मागणी नाही. परीक्षा वेळेवरच झाल्या पाहिजेत.आणि त्या होणार आहेत यात शंकाच नाही
🔸 Prevention Is better than cure जरी कोरोना झाला तरी रिकव्हरी होते
पण कोरोना होऊच नाही दिला तर काय अडचण आहे .प्रवास टाळता येत असेल तर
7 738
केंद्र बदलावण्याचा जो आजचा निर्णय दिला आहे तो एक अपुरा न्याय आहे असे तुम्हला वाटते का..?
7 738
व्यक्तीच्या मूलभूत हक्कांना बाधा पोहोचल्यास...
खालील विधानांचा विचार करा
A ) प्रथमता त्याला उच्च न्यायालयात न्याय मागावा लागतो B) उच्च न्यायालयात न्याय न मिळाल्यास नंतरच तो सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतो.
