en
Feedback
MཽpscPDFཽ

MཽpscPDFཽ

Open in Telegram

👉This group is only Designed for Upsc and राज्यसेवा beginer... 👉If u dont knw the syllabus of mpsc n upsc ask urslf "Are u Really serious about It ..?"

Show more
The country is not specifiedThe category is not specified
7 738
Subscribers
No data24 hours
No data7 days
No data30 days
Posts Archive
Poverty in India भारतातील गरिबी ही एक महत्त्वाची समस्या आहे जी अनेक दशकांपासून कायम आहे. काही क्षेत्रांमध्ये प्रभावी आर्थिक वाढ आणि विकास असूनही, भारतीय लोकसंख्येचा एक मोठा भाग गरिबीत जगत आहे. परिस्थिती समजून घेण्यासाठी येथे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत: #Economics 1. गरिबीचे परिमाण: भारत हे दारिद्र्यरेषेखालील सर्वात मोठ्या लोकसंख्येचे घर आहे. जागतिक बँकेच्या मते, 2021 पर्यंत, भारतातील सुमारे 209 दशलक्ष लोक अत्यंत गरिबीत जगत होते, याचा अर्थ प्रतिदिन $1.90 पेक्षा कमी खर्चावर जगणे. 2. ग्रामीण-शहरी विभागणी: शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात दारिद्र्य जास्त आहे. ग्रामीण लोकसंख्येचा एक महत्त्वपूर्ण भाग त्यांच्या उपजीविकेसाठी शेतीवर अवलंबून असतो, जे अनेकदा दुष्काळ, पूर आणि इतर नैसर्गिक आपत्तींसारख्या घटकांसाठी असुरक्षित असते. शिक्षण, आरोग्यसेवा आणि मूलभूत पायाभूत सुविधांपर्यंत मर्यादित प्रवेश ग्रामीण-शहरी गरिबीच्या दरीमध्ये आणखी योगदान देतात. 3. उत्पन्न असमानता: भारताला उच्च पातळीवरील उत्पन्न असमानतेचा सामना करावा लागतो, लोकसंख्येच्या अल्प टक्के लोकसंपत्तीचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. गरीब-श्रीमंत विभागणी गरिबीची समस्या वाढवते आणि सामाजिक आणि आर्थिक गतिशीलतेला बाधा आणते. 4. बेरोजगारी आणि अल्प बेरोजगारी: पुरेशा रोजगार संधींचा अभाव हे भारतातील गरिबीचे प्रमुख कारण आहे. बरेच लोक, विशेषतः ग्रामीण भागात, कमी पगाराच्या आणि अनौपचारिक कामात गुंतलेले असतात जे स्थिर उत्पन्न किंवा सामाजिक सुरक्षा लाभ देत नाहीत. 5. सामाजिक घटक: जाति-आधारित भेदभाव, लैंगिक असमानता आणि शिक्षण आणि आरोग्य सेवेचा अभाव यासारखे विविध सामाजिक घटक दारिद्र्य टिकवून ठेवण्यास कारणीभूत ठरतात. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि धार्मिक अल्पसंख्याकांसह उपेक्षित समुदायांना अनेकदा गरिबीच्या विषम पातळीचा आणि मर्यादित संधींचा सामना करावा लागतो. 6. सरकारी उपक्रम: भारत सरकारने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा (MNREGA), राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान (NRLM), आणि प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) यांसारखे अनेक दारिद्र्य निर्मूलन कार्यक्रम गेल्या काही वर्षांत राबवले आहेत. या उपक्रमांचा उद्देश गरिबांना रोजगार, सामाजिक सुरक्षा, घरे आणि आर्थिक सहाय्य प्रदान करणे आहे. तथापि, अंमलबजावणी, भ्रष्टाचार आणि सर्वात असुरक्षित लोकांना लक्ष्य करणे यासंबंधी आव्हाने कायम आहेत. भारतातील दारिद्र्य दूर करण्यासाठी सर्वसमावेशक दृष्टीकोन आवश्यक आहे ज्यामध्ये आर्थिक सुधारणा, शिक्षण आणि आरोग्य सेवा, ग्रामीण विकास, पायाभूत सुविधांचा विकास आणि सामाजिक सशक्तीकरण यांचा समावेश आहे. ही एक गुंतागुंतीची आणि बहुआयामी समस्या आहे ज्यासाठी सरकार, नागरी समाज आणि आंतरराष्ट्रीय संस्थांकडून शाश्वत बदल घडवून आणण्यासाठी आणि लाखो लोकांचे जीवन सुधारण्यासाठी सतत प्रयत्न करणे आवश्यक आहे.

◆1900 नाशिक येथे मित्रमेळा या क्रांतिकारी संस्थेची स्थापना ◆1902 गोपाळकृष्ण गोखले केंद्रीय कायदे मंडळाचे सदस्य बनले त्यांनी 1902 ते 1912 या काळात प्रभावीपणे अनेक विधायक सूचना मांडल्या ◆1904 मित्र मंडळाचे अभिनव भारत या क्रांतिकारी संस्थेत रूपांतर ◆1905 1. नामदार गोखले यांनी देशकार्यासाठी भारत सेवक समाजाची स्थापना केली 2. कर्झनने बंगालची फाळणी केली फोडा व राज्य करा या ब्रिटिश निधीचे हे एक महत्त्वाचे उदाहरण चार जुलै घोषणा 16 ऑक्टोबर फाळणी 3. राष्ट्रीय सभेच्या वाराणसी अधिवेशनाचे अध्यक्ष गोपाळकृष्ण गोखले यांनी वसाहतीचे स्वराज्य हे राष्ट्रीय सभेचे ध्येय असल्याचे जाहीर केले ◆1906 1. राष्ट्रीय सभेच्या कलकत्ता येथील अधिवेशनाच्या अध्यक्षपदावरून दादाभाई नवरोजी कडून स्वदेशी व बहिष्काराच्या मंत्राचा उच्चार 2. प्रिन्स आगाखान यांच्या नेतृत्वाखाली मुस्लिम शिष्टमंडळ व्हॉईसरॉय लॉर्ड मिंटो यांना भेटले मुस्लिमांसाठी विभक्त मतदारसंघांची मागणी 1 ऑक्टोबर 3. ऑल इंडिया मुस्लिम लीग ची स्थापना 30 डिसेंबर ◆ 1907 सुरत येथे राष्ट्रीय सभेचे अधिवेशन राष्ट्रीय सभेत नेमस्त व जहाल अशी फूट पडेल ◆ 1908 लोकमान्य टिळकांना सहा वर्षे कारावासाची शिक्षा 1914 पर्यंत मंडाले येथे कारावास या काळातच गीतारहस्य चे लेखन ◆1909 1. मोर्ले मिंटो सुधारणा कायदा 2. मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघ 3. मदनलाल धिंग्रा यांनी लंडन येथे कर्जन वायली या इंग्रज अधिकाऱ्यावर गोळ्या झाडल्या धिंग्रा यांना फाशी देण्यात आली 17 ऑगस्ट 4. अनंत कान्हेरे यांनी नाशिक येथे कलेक्टर जॅक्सनचा वध केला 21 डिसेंबर ◆ 1910 1. मार्सेलिस बंदरात फाशी सावरकरांची सागरात उडी 6 जुलै 2. नाशिक काटातील क्रांतिकारक कान्हेरे, कर्वे व देशपांडे यांना फाशी देण्यात आली 19 एप्रिल ◆1911 1. इंग्लंडची राजे पंचम जॉर्ज यांच्या स्वागतासाठी दिल्ली येथे खास दरबार 2. त्याच वेळी बंगालची फाळणी रद्द केल्याची घोषणा 3. कलकत्ता ऐवजी दिल्ली ही देशाची राजधानी बनली 12 डिसेंबर ◆1912 गांधीच्या दक्षिण आफ्रिकेतील कार्याला पाठिंबा देणाऱ्या नामदार गोखले यांचा दक्षिण आफ्रिकेचा दौरा ◆ 1914 1. लोकमान्य टिळकांचे मंडालेच्या कारावासात सुटका आठ जून 2. पहिला महायुद्धाचा प्रारंभ 28 जुलै 3. महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतले ◆ 1915 1. नामदार गोखले यांचे निधन 2. फिरोजशहा मेहता यांचे निधन 3. राष्ट्रीय सभेच्या मुंबई अधिवेशनात ॲनी बेझंट होमरुल चा प्रस्ताव पण नेमस्ताकडून तो अस्वीकृत ◆ 1916 1. बनारस हिंदू विद्यापीठाच्या उद्घाटनाप्रसंगी महात्मा गांधींचे परखड भाषण 2. लखनऊ करार राष्ट्रीय सभा व मुस्लिम लीग यांचे एक्य 3. टिळकांनी मुंबई येथे होमरूल लीग स्थापन केली 4. ॲनी बेझंट यांनी मद्रास येथे होमरूल लीग ची स्थापना केली 5. बिहारमधील चंपारण्य येथे गांधीजींच्या नेतृत्वाखाली नीळ मजुरांचे आंदोलन ◆ 1917 1. अमेरिकेचा इंग्लंडच्या बाजूने युद्धात प्रवेश 2 एप्रिल 2. भारताला जबाबदार राज्यपद्धती देण्याची भारत मंत्री मोंटेक्यू यांची घोषणा 20 ऑगस्ट 3. लेनिनच्या नेतृत्वाखाली रशियन साम्यवादी बोल्शेविक क्रांति 7 नोव्हेंबर ◆ 1918 1. खेडा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे गांधीजींच्या नेतृत्वाखाली आंदोलन 2. पहिले महायुद्ध समाप्त 11 नोव्हेंबर ◆ 1919 1. अहमदाबादच्या गिरणी मजुरांचा गांधीजींच्या नेतृत्वाखाली संप 2. रौलेट विधेयक व त्याविरुद्ध आंदोलन 3. अमृतसर येथील जालियनवाला बाग हत्याकांड 4. खिलाफत चळवळीचा प्रारंभ 5. मोंटेक्यू चेम्सफर्ड सुधारणा कायदा ◆ 1920 1. लोकमान्य टिळकांचा मृत्यू 1 ऑगस्ट 2. गांधीजींच्या नेतृत्वाखाली असहकार आंदोलन सुरू राष्ट्रीय सभेच्या नागपूर येथील अधिवेशनात असहकाराचा ठराव मंजूर डिसेंबर

◆★◆ इतिहासातील घटनाक्रम भाग 1 ◆★◆ ◆ 1879 वासुदेव बळवंत फडके यांना अटक 27 जुलै ◆ 1881 केसरी मराठी व मराठी इंग्रजी वृत्तपत्रे सुरु ◆1883 क्रांतिवीर वासुदेव फडके यांचा एडनच्या तुरुंगात मृत्यू ◆ 1884 ऍलन ह्यूम यांनी इंडियन नॅशनल युनियन ची स्थापना केली ◆1885 राष्ट्रीय सभेचे दुसरे अधिवेशन कलकत्ता येथे अध्यक्ष दादाभाई नवरोजी,व्हॉईसरॉय डफरीन ची मेजवानी ◆ 1888 शासकीय कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय सभेचे संबंध ठेवू नये-डफरीन ◆ 1889 राष्ट्रीय सभेची एक शाखा लंडन येथे सुरू ◆ 1890 भारताच्या राष्ट्रीय आंदोलनाची बाजू मांडण्यासाठी राष्ट्रीय सभेच्या वतीने इंग्लंड मध्ये इंडिया हे वृत्तपत्र सुरू ◆1892 भारतीय कायदे मंडळाचा कायदा इंडियन इंडिया कौन्सिल अॅक्ट ◆1893 1. बेझंट भारतात आल्या व मद्रास येथे थिऑसॉफिकल सोसायटीचे कार्य सुरू केले 2. मोहनदास करमचंद गांधी दक्षिण आफ्रिकेत गेले 3. मोहम्मेदन अंगलो ओरिएंटल डिफेन्स असोसिएशनची स्थापना 4. सार्वजनिक गणेशोत्सवाचा प्रारंभ ◆1895 1. पुण्याच्या सार्वजनिक सभेची सूत्रे टिळकांकडे 2. सार्वजनिक शिवाजी उत्सवाचा प्रारंभ ◆ 1897 1. भारताच्या जमाखर्चाची तपासणी करण्यासाठी इंग्लंडमध्ये वेल्बी कमिशन ची नियुक्ती कमिशनपुढे गोखले यांची उल्लेखनीय साक्ष 2. दुष्काळ व प्लेग थैमान चापेकर बंधू कडून जुलमी रँड व त्याचा सहकारी वध 3. राजद्रोहाच्या आरोपाखाली टिळकांना अठरा महिने कारावासाची शिक्षा ◆1898 लोकमान्य टिळकांची तुरुंगातून सुटका सहा सप्टेंबर ◆ 1899 म्हणून लॉर्ड कर्जन चे भारतात आगमन

★ 1879 वासुदेव बळवंत फडके यांना अटक 27 जुलै ◆ 1881 केसरी मराठी व मराठी इंग्रजी वृत्तपत्रे सुरु ◆1883 क्रांतिवीर वासुदेव फडके यांचा एडनच्या तुरुंगात मृत्यू ◆ 1884 ऍलन ह्यूम यांनी इंडियन नॅशनल युनियन ची स्थापना केली ◆1885 राष्ट्रीय सभेचे दुसरे अधिवेशन कलकत्ता येथे अध्यक्ष दादाभाई नवरोजी,व्हॉईसरॉय डफरीन ची मेजवानी ◆ 1888 शासकीय कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय सभेचे संबंध ठेवू नये-डफरीन ◆ 1889 राष्ट्रीय सभेची एक शाखा लंडन येथे सुरू ◆ 1890 भारताच्या राष्ट्रीय आंदोलनाची बाजू मांडण्यासाठी राष्ट्रीय सभेच्या वतीने इंग्लंड मध्ये इंडिया हे वृत्तपत्र सुरू ◆1892 भारतीय कायदे मंडळाचा कायदा इंडियन इंडिया कौन्सिल अॅक्ट ◆1893 1. बेझंट भारतात आल्या व मद्रास येथे थिऑसॉफिकल सोसायटीचे कार्य सुरू केले 2. मोहनदास करमचंद गांधी दक्षिण आफ्रिकेत गेले 3. मोहम्मेदन अंगलो ओरिएंटल डिफेन्स असोसिएशनची स्थापना 4. सार्वजनिक गणेशोत्सवाचा प्रारंभ ◆1895 1. पुण्याच्या सार्वजनिक सभेची सूत्रे टिळकांकडे 2. सार्वजनिक शिवाजी उत्सवाचा प्रारंभ ◆ 1897 1. भारताच्या जमाखर्चाची तपासणी करण्यासाठी इंग्लंडमध्ये वेल्बी कमिशन ची नियुक्ती कमिशनपुढे गोखले यांची उल्लेखनीय साक्ष 2. दुष्काळ व प्लेग थैमान चापेकर बंधू कडून जुलमी रँड व त्याचा सहकारी वध 3. राजद्रोहाच्या आरोपाखाली टिळकांना अठरा महिने कारावासाची शिक्षा ◆1898 लोकमान्य टिळकांची तुरुंगातून सुटका सहा सप्टेंबर ◆ 1899 म्हणून लॉर्ड कर्जन चे भारतात आगमन

💡नीती आयोगाने प्रसिद्ध केलेल्या भारतीय नवोन्मेष निर्देशांक 2021 मध्ये कर्नाटक, मणिपूर आणि चंदिगढ अव्वल स्थानी 💡प्रमुख राज्यांच्या ’ श्रेणीत महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर तर’ केंद्र शासित प्रदेश आणि शहरांच्या’ क्रमवारीत गोवा पाचव्या क्रमांकावर 💡‘प्रमुख राज्यांच्या’ श्रेणीत महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर तर’ केंद्र शासित प्रदेश आणि शहरी राज्ये’ क्रमवारीत गोवा पाचव्या क्रमांकावर आहे. PIB

जवाहरलाल नेहरू बंदर हे भारतातील पहिले 100% थेट नियंत्रण असलेले प्रमुख बंदर बनले आहे जवाहरलाल नेहरू बंदराची क्षमता 1.5 दशलक्ष TEUs (वीस-फूट समतुल्य युनिट्स) वरून 1.8 दशलक्ष TEUs होईल सार्वजनिक खाजगी भागीदारी (पीपीपी) च्या माध्यमातून सर्व प्रमुख बंदरांवर हाताळल्या जाणाऱ्या मालाची टक्केवारी 2030 पर्यंत 85% करण्याचे उद्दिष्ट आहे जवाहरलाल नेहरू बंदर हे देशातले अग्रगण्य कंटेनर बंदर असून जागतिक पातळीवरील अव्वल 100 बंदरांमध्ये या बंदराचा 26वा क्रमांक आहे. (लॉयड्स लिस्ट टॉप 100 पोर्ट्स 2021 अहवालानुसार). जवाहरलाल नेहरू बंदर सध्या 9000 TEUs क्षमतेच्या जहाजांची हाताळणी करत असून त्यात श्रेणीवाढ झाल्यानंतर त्याची क्षमता 12200 TEUs इतकी होईल. याशिवाय या बंदरातील रेल माउंटेड क्वे क्रेन RMQC रेल्वेची क्षमता 20 मीटर वरून 30.5 मीटर करण्याचा प्रस्ताव आहे. या प्रकल्पासाठी सवलत प्राधिकरण 872 कोटी रुपये इतकी एकूण गुंतवणूक करणार आहे. या टर्मिनलचे आधुनिकीकरण, कार्यान्वयन, देखरेख आणि हस्तांतरण यासाठी सवलत प्राधिकरणाला पीपीपी तत्त्वाचा अवलंब करावा लागेल. हा प्रकल्प 2 टप्प्यात राबवण्यात येणार आहे.

🏷 लफ्टनंट जनरल ( निवृत्त )राज शुक्ला यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मुख्य इमारतीतील सेंट्रल हॉलमध्ये केंद्रीय सेवा आयोगाचे सदस्य म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. 🏷भारतीय लष्करात चार दशकांहून अधिक काळ कारकीर्द असलेल्या ,जनरल शुक्ला यांनी या क्षेत्रात व्यापक सेवा केली आहे - काउंटर इन्सर्जन्सी परिचालनामध्ये इन्फंट्री ब्रिगेड, काश्मीर खोर्‍यातील नियंत्रण रेषेवर बारामुल्ला विभाग आणि पश्चिम सीमेवर पिव्होट कॉर्प्सचे नेतृत्व केले. 🏷डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज- वेलिंग्टन,संरक्षण व्यवस्थापन महाविद्यालय- सिकंदराबाद आणि राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालय - नवी दिल्लीचे माजी विद्यार्थी, जनरल ऑफिसर यांनी लष्करी परिचालन संचालनालयामध्ये दोन वेळा कार्यकाळ भूषवलाआहे. 🏷एक व्यावसायिक वैमानिक आणि प्रभावशाली वक्ता, जनरल शुक्ला यांना धोरणात्मक लष्करी घडामोडींमध्ये कायम स्वारस्य आहे. त्यांनी जवळपास 70 लेख/प्रकाशने लिहिली आहेत तसेच भारतात आणि परदेशात 180 हून अधिक चर्चासत्रे /परिसंवादामधील व्याख्यानांमध्ये आपला सहभाग नोंदवला आहे. 🏷 तयांच्या असाधारण सेवेची दखल घेऊन, 2021 च्या प्रजासत्ताकदिनी त्यांना 'परम विशिष्ट सेवा पदक' प्रदान करण्यात आले.

🏷 लेफ्टनंट जनरल ( निवृत्त )राज शुक्ला यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मुख्य इमारतीतील सेंट्रल हॉलमध्ये केंद्रीय सेवा आयोगाचे सदस्य म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. 🏷भारतीय लष्करात चार दशकांहून अधिक काळ कारकीर्द असलेल्या ,जनरल शुक्ला यांनी या क्षेत्रात व्यापक सेवा केली आहे - काउंटर इन्सर्जन्सी परिचालनामध्ये इन्फंट्री ब्रिगेड, काश्मीर खोर्‍यातील नियंत्रण रेषेवर बारामुल्ला विभाग आणि पश्चिम सीमेवर पिव्होट कॉर्प्सचे नेतृत्व केले. 🏷डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज- वेलिंग्टन,संरक्षण व्यवस्थापन महाविद्यालय- सिकंदराबाद आणि राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालय - नवी दिल्लीचे माजी विद्यार्थी, जनरल ऑफिसर यांनी लष्करी परिचालन संचालनालयामध्ये दोन वेळा कार्यकाळ भूषवलाआहे. 🏷एक व्यावसायिक वैमानिक आणि प्रभावशाली वक्ता, जनरल शुक्ला यांना धोरणात्मक लष्करी घडामोडींमध्ये कायम स्वारस्य आहे. त्यांनी जवळपास 70 लेख/प्रकाशने लिहिली आहेत तसेच भारतात आणि परदेशात 180 हून अधिक चर्चासत्रे /परिसंवादामधील व्याख्यानांमध्ये आपला सहभाग नोंदवला आहे. 🏷 त्यांच्या असाधारण सेवेची दखल घेऊन, 2021 च्या प्रजासत्ताकदिनी त्यांना 'परम विशिष्ट सेवा पदक' प्रदान करण्यात आले.

📌 दशातील सर्वोच्च घटनात्मक पद असलेल्या राष्ट्रपतींची निवड करण्यासाठी शांततेत आणि मुक्त, पारदर्शक तसेच निर्भय वातावरणात मतदान संपन्न झाले. 📌ससद भवन परिसर आणि राज्य विधानमंडळ, दिल्ली आणि पुददूचेरीच्या विधानसभा अशा तीस मतदान केंद्रांवर हे मतदान झाले. 📌दशाच्या राष्ट्रपतीपदासाठीची निवडणूक देशातल्या अत्यंत महत्वाच्या निवडणुकांपैकी एक आहे. 📌भारतीय राज्यघटनेच्या कलम 324 अन्वये, भारतीय निवडणूक आयोग ही निवडणूक प्रक्रिया पार पाडतात. यंदा, म्हणजे वर्ष 2022 सालच्या 16 व्या राष्ट्रपतींच्या निवडणुकीत दोन उमेदवार रिंगणात होते.श्रीमती द्रौपदी मुर्मू आणि श्री यशवंत सिन्हा. 📌 निवडणुकीसाठी, 31 मतदान केंद्रांवर सकाळी 10 ते संध्याकाळी 5 या वेळेत मतदान झाले. 📌या निवडणुकीत, राष्ट्रपतीपदासाठीच्या उमेदवाराला एकूण 4796 मतदारांनी मतदान करणे अपेक्षित होते. 📌सर्व संसद सदस्य- म्हणजे खासदारांनी नवी दिल्लीत मतदान केले तर सर्व विधीमंडळ सदस्य-म्हणजे आमदारांनी ( यात दिल्ली आणि पुददूचेरी या केंद्रशासित प्रदेशातील विधानसभेच्या मतदारांचाही समावेश) आपापल्या विधीमंडळ परिसरातील मतदान केंद्रात मतदान केले. 📌 त्यासोबतच, कोणत्या खासदारांना किंवा आमदारांना काही कारणाने आपल्या नियोजित राज्याबाहेर अथवा दिल्लीबाहेर इतर ठिकाणी मतदान करायचे असल्यास, त्याची व्यवस्थाही निवडणूक आयोगाने केली होती. 📌मतदानाविषयी प्राप्त झालेल्या अहवालानुसार, संसदेच्या एकूण 771 सदस्यांना मतदानाचा अधिकार आहे. त्यापैकी पांच जागा सध्या रिक्त आहेत. 📌 तसेच, राज्य विधानमंडळातील 4025 सदस्यांना मतदानाचा अधिकार आहे, त्यापैकी 6 जागा रिक्त असून 2 आमदार अपात्र ठरले आहेत. 📌हे वगळता, 99% मतदारांनी या निवडणुकीत मतदान केले. छत्तीसगढ, गोवा, गुजरात, हिमाचल प्रदेश, केरळ, कर्नाटक, मध्यप्रदेश, माणिपूर, मिझोराम, पुददूचेरी, सिक्कीम आणि तामीळनाडू या ठिकाणी 100 टक्के मतदान झाल्याची नोंद आहे. मतमोजणी 21 जुलै रोजी सकाळी 11 वाजतापासून सुरू होईल.

💡MICRO Analysis Sample PDF ◆ पाच विषयांचे Topics and Sub Topic ◆ 5 विषय इतिहास,भूगोल,विज्ञान भारतीय अर्थव्यवस्था,भारतीय संविधान Target COMBINE Test Series Follow us @YesUcanBRO

Target COMBINE Test Series मिळणारे घटक खालीलप्रमाणे 1. Micro Analysis Five Subject PDF ॲडमिशन घेतल्याच्या 24 तासानंतर वरील पीडीएफ मिळेल. 2. Five Audio Guidance Lecture 28 डिसेंबर 2021 - Audio 1 31 डिसेंबर 2021 - Audio 2 18 फेब्रुवारी 2022 - Audio 3 19 फेब्रुवारी 2022 - Audio 4 20 फेब्रुवारी 2022 - Audio 5 3. SEVEN Test Series (दर गुरुवारी) 06 जानेवारी 2022 - Test Paper 1 13 जानेवारी 2022 - Test Paper 2 20 जानेवारी 2022 - Test Paper 3 27 जानेवारी 2022 - Test Paper 4 03 फेब्रुवारी 2022 - Test Paper 5 10 फेब्रुवारी 2022 - Test Paper 6 17 फेब्रुवारी 2022 - Test Paper 7 4. टेस्ट चे स्वरूप ◆ PDF Format ◆ सुरुवातीला पेपर ◆ त्यानंतर उत्तर तालिका व ◆ त्यानंतर स्पष्टीकरण या स्वरूपात 5. टेस्ट कधी मिळेल ◆ पेपरच्या दिवशी सकाळी दहाच्या आत (10 AM) 6. Admission कसे घ्यावे ◆ PhonePe 499₹ 8275450774 या नंबर वरती करावा. ◆ Paid Screenshot 8275450774 या व्हाट्सअप नंबर वरती पाठवा . ◆ 24 तासानंतर Micro Analysis Five Subject PDF तुम्हाला मिळून जाईल. ★ Admission आजपासूनचं सुरू असतील

सरदार इक्बाल सिंग लालपुरा यांनी राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला

भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षानिमित्त भारत सरकार आजादी का अमृत महोत्सव साजरा करीत आहे. या उत्सवाचा एक भाग म्हणून, अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय 6 सप्टेंबर 2021 ते 12 सप्टेंबर 2021 या काळात अन्न प्रक्रिया सप्ताह साजरा करीत आहे

COMBINE set D Q70
COMBINE set D Q70

COMBINE set D Q 63
COMBINE set D Q 63

COMBINE set D Q 59
COMBINE set D Q 59

Combine Set D Q 58
Combine Set D Q 58