764
订阅者
+124 小时
+57 天
+630 天
帖子存档
मुंबई आणि महाराष्ट्र हिंदूत्ववादीच आहेत. आमचे हिंदूत्व संकुचित नाही, व्यापक आहे. प्रभू श्रीरामाला मानणाऱ्याची जात,धर्म विचारणारे आम्ही नाही. पलटी मारणाऱ्यांनी आम्हाला सांगू नये
व्हिडीयो काहीपण तयार करता येतात. जगाला माहित आहे, देवेंद्र फडणवीस पैदाच हिंदूत्ववादी म्हणून झाला आणि हिंदूत्वातच मरेल. मतांसाठी भगवी शाल घालणारा नाही. आम्ही हिंदूत्ववादी कालही होतो आजही आहोत आणि भविष्यातही राहू. आमचे हिंदूत्व जनतेला मान्य आहे
उबाठानेे काहीतरी स्रिप्ट बदलली पाहीजे. उबाठा विकासावर बोलतच नाहीत कारण त्यांना २५ वर्षांचा हिशोब द्यावा लागेल. तो ते देऊ शकत नाहीत
ते म्हणजे मुंबई नाही, ते म्हणजे मराठी नाही. ते म्हणजे सर्वकाही या त्यांच्या दूराभिमानामुळेच मुंबईकर त्यांच्यापासून दूर गेले. मुंबईकरांना सेवेकरी हवे आहेत, राज्य गाजवून स्वतःचा फायदा बघणारे नको आहेत
उबाठा-राज एकत्र आल्याचा आनंदच आहे. त्यामुळे फार काही फरक पडणार नाही कारण त्यांनी सातत्याने मुंबईकरांचा विश्वासघातच केला आहे. त्यांनी मराठी माणसाला मुंबईबाहेर घालवले पण आम्ही त्यांना मुंबईत घरे दिली त्यामुळे मराठी माणुस महायुतीसोबतच राहील
बाकीचे नेते जिंकल्यावर स्वतःकडे श्रेय घेतात आणि हारले की ईव्हीएम मतचोरीचे कारण देतात पण देवाभाऊंनी विजयाचे सर्व श्रेय भाजपच्या कार्यकर्त्यांना समर्पित केला आहे !
बाकीचे नेते जिंकल्यावर स्वतःकडे श्रेय घेतात आणि हारले की ईव्हीएम मतचोरीचे कारण देतात पण देवाभाऊंनी विजयाचे सर्व श्रेय भाजपच्या कार्यकर्त्यांना समर्पित केला आहे !
हेच वाक्य मुंबईची जनता येत्या निवडणुकीत उबाठाच्या तोंडावर मारून फेकणार आहे.
पंप स्टोरेज क्षेत्रात महाराष्ट्राने आजवर केलेल्या ५४ कराराद्वारे १ लाख २५ हजार रोजगार निर्मिती होणार आहे!
मेट्रोमुळे मुंबईतील ट्रॅफिकमध्ये घट, देवाभाऊंच्या कार्यामुळे मुंबईकर घेत आहेत मोकळा श्वास !
निष्ठावंतांचा विरोध बाजूला सारून दंगलखोर औरंगजेबप्रेमी मामूचं उबाठात स्वागत...उद्धव ठाकरेकडून सत्ता टिकवण्यासाठी तत्त्वांना ही फाटा.
समृद्धीचा निर्माता, महाराष्ट्राचा भाग्यविधाता! निखाऱ्यावरून चालणारा 'योध्दा' म्हणजे देवाभाऊ!
现已上线!2025 年 Telegram 研究 — 年度关键洞察 
