🇮🇳PSI🚔GURU🇮🇳
前往频道在 Telegram
PSI बनण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या ग्रामीण भागातील विध्यार्थ्यांना पूर्व परीक्षेपासून ते मुलाखतीपर्यंत सर्व मार्गदर्शन.. by उद्धव ढवळे सर-9890904397 🏆अभिनव नवभारत सर्व लींक्स-🏆 https://linktr.ee/Abhinav_navbharat https://youtube.com/channel/UCS8QY3
显示更多8 407
订阅者
无数据24 小时
-147 天
+3930 天
帖子存档
8 408
1857 च्या बंडाबाबत, "बंडवाल्यांना एक जरी समर्थ नेता मिळाला असता तरी भारतावरील इंग्रजांचे राज्य नष्ट झाले असते." हे विधान कोणी केले ?
8 408
ना. गोपाळ कृष्ण गोखलेंच्या कार्याबाबत खालील विधाने वाचुन...
चूक पर्यायाची निवड करा.
8 408
१९०९ च्या मोर्ले-मिंटो सुधारणा (Morley-Minto Reforms) कायद्यामुळे भारतीयांना कोणतेही खरे अधिकार मिळाले नाहीत. या कायद्यावर तीव्र टीका करताना लोकमान्य टिळकांनी केसरी या आपल्या वृत्तपत्रातून "हे शुद्ध टोणग्याचे आचळ ठरतील, यातून लोकहिताचे दूध मिळणे शक्य नाही" अशी जळजळीत प्रतिक्रिया दिली होती.
8 408
2. 1909 च्या मोर्ले-मिन्टो सुधारणा कायद्याबद्दल " हे शुद्ध टोणग्याचे आचळ ठरतील यातून लोकहिताचे दूध मिळणे शक्य नाही", अशी प्रतिक्रिया खालीलपैकी कोणी दिली ?
8 408
वाळवंटात चालत राहिलात म्हणून समुद्र तुमचा नाही असं होत नाही,
काही प्रवास फक्त आपली पात्रता सिद्ध करण्यासाठी असतात." ✨🌊🍁✌️
शुभ रात्री ♥️
8 408
स्मरणशक्ती ताजी करण्यासाठी' (Refreshing Memory) एखादा पोलीस अधिकारी त्याने स्वतः लिहिलेला पंचनामा पुराव्यात वापरू शकतो, ही तरतूद भारतीय पुरावा कायद्याच्या (आता भारतीय साक्ष अधिनियम) कोणत्या कलमाशी संबंधित आहे?
8 408
स्मरणशक्ती ताजी करण्यासाठी' (Refreshing Memory) एखादा पोलीस अधिकारी त्याने स्वतः लिहिलेला पंचनामा पुराव्यात वापरू शकतो, ही तरतूद भारतीय पुरावा कायद्याच्या (आता भारतीय साक्ष अधिनियम) कोणत्या कलमाशी संबंधित आहे?
8 408
समितीचे कार्यक्षेत्र (Terms of Reference):
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या गट-अ, गट-ब (राजपत्रित व अराजपत्रित) आणि गट-क सेवा परीक्षांच्या विद्यमान अभ्यासक्रमांचे सर्वसमावेशक पुनरावलोकन करणे.
संबंधित विभाग, संबंधित विषयातील तज्ञांशी विचारविनिमय करणे.
अभ्यासक्रमातील कालबाह्य विषय बदलून नवीन तांत्रिक, प्रशासकीय व समकालीन घडामोडींशी संबंधित विषयांचा समावेश सूचविणे.
सुधारित अभ्यासक्रमासह शिफारशींचा सविस्तर अहवाल तयार करून महाराष्ट्र लोकसेवा आयोगास सादर करणे.
३. समितीचे कामकाज :
समिती, आवश्यकतेनुसार, संबंधित विषयातील तज्ञ, शासकीय अधिकारी यांना समितीच्या बैठकीस निमंत्रित करू शकेल.
समितीचे कार्यालयीन कामकाज सदस्य सचिव (सह मुख्य कार्यकारी अधिकारी, मित्र) हे पाहतील.
समिती आपला अंतिम अहवाल या आदेशाच्या दिनांकापासून तीन महिन्यांच्या आत सादर करेल.
४. समितीला अहवाल सादर करण्यासाठी आवश्यक असल्यास मुख्य कार्यकारी अधिकारी, मित्र यांच्या मान्यतेने मुदतवाढ देता येईल.
8 408
खालील विधाने विचारात घ्या (कलम ३५२ - राष्ट्रीय आणीबाणी):
(अ) 'अंतर्गत अशांतता' (Internal Disturbance) या कारणावरून आता राष्ट्रीय आणीबाणी घोषित करता येत नाही.
(ब) आणीबाणीच्या घोषणेला संसदेच्या दोन्ही सभागृहांची मंजुरी विशेष बहुमताने मिळणे बंधनकारक आहे.
(क) आणीबाणीच्या काळात कलम १९ अंतर्गत मिळणारे मूलभूत हक्क स्वयंचलितपणे निलंबित होतात, मग आणीबाणी कोणत्याही कारणाने लागलेली असो.
8 408
(अ) भारतीय राज्यघटनेचे कलम २१ हे केवळ 'कार्यपद्धतीची योग्य प्रक्रिया' (Due process of law) या तत्त्वाचे संरक्षण करते.
(ब) 'मेनका गांधी विरुद्ध भारत सरकार (१९७८)' खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने कलम २१ चा व्यापक अर्थ लावला.
बरोबर विधान ओळखा ?
8 408
जाहिरात क्रमांक ११६/२०२५ औषध निरीक्षक, गट-ब - चाळणी परीक्षा - निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/result_of_exam/11#
现已上线!2025 年 Telegram 研究 — 年度关键洞察 
