We Support Devendra Fadnavis
رفتن به کانال در Telegram
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
نمایش بیشتر758
مشترکین
-124 ساعت
-67 روز
-130 روز
آرشیو پست ها
पुण्याने गेल्या काही दशकांमध्ये उत्पादनाची जी इकोसिस्टीम तयार केली आहे ती देशासमोर सर्वोत्तम उदाहरण आहे
INFRAMAN देवाभाऊंचे प्रकल्प प्रवासाचे अंतर कमी करतातच सोबत आपात्कालनीन स्थितीत देशसेवेसाठीसुध्दा कामी येतात.
जैन समाज आणि भाजपमध्ये वितुष्ट आणण्याचे काम काही असंतुष्ट आत्मे करत होते पण त्यांचे मनसुबे धुळीला मिळाले
देवाभाऊंच्या कारभारातून भूमिपुत्रांना न्याय मत्स्य व्यवसायाला मिळाला कृषी दर्जा, आणि स्वाभिमानाला नवा किनारा!
40 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात देवाभाऊ सरकारची थेट मदत येत्या 15 दिवसांत पोहोचणार
सोलापूर–तुळजापूर–धाराशिव नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्गाच्या सुधारित खर्चास व राज्याच्या 50% वाट्याच्या निधीस मान्यता.
वाशिम जिल्ह्यातील सुविदे फाउंडेशन, रिसोड यांना मौजे करडा येथील 29.85 हे.आर. जमीन नाममात्र दराने 30 वर्षांसाठी भाडेपट्टा नूतनीकरणास मान्यता.
धुळे जिल्ह्यात शिरपूर येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय, वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय आणि शासकीय अभियोक्ता कार्यालय स्थापनेसह आवश्यक पदे व खर्चास मंजुरी.
राजशिष्टाचार, परकीय थेट गुंतवणूक, परदेशस्थ नागरिक विषय व आंतरराष्ट्रीय संपर्क या पदनाम विस्तारास तसेच संबंधित तीन नवीन कार्यासनांच्या निर्मिती व आवश्यक पदांना मंजुरी.
राखीव प्रवर्गातून निवडून येणाऱ्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी मुदत
महापालिका, नगरपरिषद, नगरपंचायती, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक किंवा पोट निवडणुकीत राखीव जागांवर निवडून येणाऱ्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत देणाऱ्या अध्यादेशास मान्यता.
विकसित महाराष्ट्र–2047च्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र व्हिजन मॅनेजमेंट युनिट (व्हीएमयू) गठीत करण्यास मान्यता
राज्य व जिल्हा पातळीवरील 16 संकल्पना
प्रगतीशील, शाश्वत, सर्वसमावेशक व सुशासन या चार गटांतील 100 उपक्रम निश्चित
विरोधकांना फेक नॅरेटिव्ह, फेक डॉक्युमेंट्स फेक आरोप याशिवाय दुसरं काही सुचतच नाही ! अश्या नतद्रष्टांचा देवाभाऊंनी समाचार घेतला !
आदित्य ठाकरेला महाराष्ट्राचा पप्पू का म्हणतात हे कालच्या पत्रकार परिषदेवरून कळलं !
देवेंद्रजींनी सांगितली प्रदेश कार्यालय आणि अमितभाई शाह यांची २०१४ मधील आठवण
मुंबईकरांना सोयीच्या बसेस मिळाव्यात आणि प्रदुषणालाही आळा बसावा यासाठी ५००० विशेष बसेस घेण्याचा निर्णय घेतला. त्यातील १५७ बसेस मुंबईकरांच्या सेवेत दाखल होत आहेत
विरोधकांनी आधीच हार मान्य केली आहे म्हणून मतदार याद्यांचा कांगावा सुरु केला आहे, आता आयोगाने SIR सुरु केला तर त्यावरूनही रडगाणे सुरु आहे !
