250
Suscriptores
Sin datos24 horas
Sin datos7 días
-130 días
- Suscriptores
- Cobertura postal
- ER - ratio de compromiso
Carga de datos en curso...
Tasa de crecimiento de suscriptores
Carga de datos en curso...
🎯 Current Affairs
*🔖 प्रश्न - अंतरराष्ट्रीय एकदिवशीय क्रिकेट मध्ये ३०० षटकार पूर्ण करणारा रोहित शर्मा हा कितवा खेळाडू ठरला ?*
*ANS -* तिसरा
*🔖 प्रश्न - भारत आणि श्रीलंका यांच्यातील नौकासेवा किती वर्षानंतर पुन्हा सुरु होत आहे ?*
*ANS -* ४० वर्षानंतर - हि नौका सेवा नागापट्टीनम ते काकेसंधूराई या ठिकाणा दरम्यान सुरु होत आहे
*🔖 प्रश्न - गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड च्या नवीन अवृत्तीत जगभरातील किती रेकॉर्ड चा समावेश करण्यात आला ?*
*ANS -* २,६३८ रेकॉर्ड चा
*🔖 प्रश्न - गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड च्या नवीन अवृत्तीत महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्यातील सर्वात कमी उंचीच्या ज्योती आमगे हिचा समावेश केला ?*
*ANS -* नागपूर जिल्यातील - ज्योती आमगे हिची उंची ६२.८ सेंटीमीटर आहे
*🔖 प्रश्न - ख्रिस्तोफर लक्सन हे कोणत्या देशाचे पंतप्रधान होणार आहेत ?*
*ANS -* न्यूझीलंड देशाचे
*🔖 प्रश्न - भारतात किती वर्षांनी अंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अधिवेशन होत आहे ?*
*ANS -* ४० वर्षांनी
*🔖 प्रश्न - सध्या अंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष कोण आहे ?*
*ANS -* थॉमस बाख
*🔖 प्रश्न - महाराष्ट्र राज्यात १५ ऑक्टोबर हा दिवस कोणता दिन म्हणून साजरा करतात ?*
*ANS -* वाचन प्रेरणा दिन - डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीच्या दिवशी वाचन प्रेरणा दिन साजरा करतात
*🔖 प्रश्न - सध्या चर्चीत असलेले मॅडम कमिशनर हे पुस्तक कोणत्या माजी आएपीएस अधिकारी नी लिहिले ?*
*ANS -* मीरा बोरवणकर यांनी
*🔖 प्रश्न - अंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती मध्ये एकूण किती सदस्य आहेत ?*
*ANS -* १९ सदस्य
*🔖 प्रश्न - ५४ वा अंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव कोठे होणार ?*
*ANS -* गोवा येथे
⛩️🔥 ZP हॉल तिकीट उपलब्ध.🔥🔥
https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04
🔷 हवामान बदल कामगिरी निर्देशांक 2023 :-
◆ Climate Change Performance Index 2023
➤ जाहीर करणारी संस्था 1 जर्मनवॉच, न्यूक्लायमेट इन्स्टिट्यूट, क्लायमेट ॲक्शन नेटवर्क. 2005 पासून हा निर्देशांक जाहीर केला जातो.
➤ 63 देशांमध्ये भारत आठव्या स्थानी आहे. 2021 आणि 2022 मध्ये भारत 10 व्या तर 2020 मध्ये 9 व्या स्थानी होता.
◆ हरितगृह वायू उत्सर्जन आणि ऊर्जा वापर श्रेणींमध्ये भारताला ‘उच्च' मानांकन मिळाले.
◆ हवामान धोरण आणि नवीकरणीय ऊर्जा श्रेणींमध्ये भारताला 'मध्यम' मानांकन मिळाले.
◆ कोणत्याही देशाला पहिले, दूसरे व तिसरे स्थान मिळाले नाही.
◆ डेन्मार्क चौथ्या व स्वीडन पाचव्या स्थानी आहे.
◆ चीन 51 व्या तर अमेरिका 52 व्या स्थानी आहे.
◆ शेवटचे देश :- इराण (63), सौदी अरेबिया (62)
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
*महत्वाची प्रश्न - उत्तरे*
◆ महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर - कळसुबाई (1646 मी.) ता - अकोले, जि- अहमदनगर.
◆ महाराष्ट्राला 720 कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे.
◆ महाराष्ट्राची राजधानी - मुंबई
● उपराजधानी - नागपूर.
◆ महाराष्ट्रातील जिल्ह्यांची संख्या - 36.
◆ महाराष्ट्राने भारताचा 9.7 टक्के भाग व्यापलेला आहे.
◆ महाराष्ट्राच्या वायव्य भागात गुजरात राज्य व दादरा - नगर हवेलीच्या सीमारेषा आहे.
◆ महाराष्ट्रास लागून मध्य प्रदेश राज्याची सीमा सर्वात लांब आहे.
◆ महाराष्ट्रात कोकण प्रदेश उत्तरेकडे डहाणूपर्यंत तर दक्षिणेकडे तेरेखोल खाडीपर्यंत आहे
◆ विदर्भातील तलाव मालगुजारी नावाने ओळखले जातात.
◆ विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात मोठय़ा संख्येने तलाव आहे.
◆ महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात मासेमारी रत्नागिरी जिल्ह्यात चालते.
◆ महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा गोंदिया आहे, तर शहर ठाणे आहे.
◆ महाराष्ट्राचे पठार बेसॉल्ट या खडकाने बनलेले आहे.
◆ महाराष्ट्रातील पश्चिम घाटाला सह्याद्री म्हणून ओळखतात.
◆ महाराष्ट्रातील मुंबई जिल्हा आकाराने लहान पण लोकसंख्येने मोठा आहे
◆ महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण अधिक आहे.
◆ महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यात लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे.
◆ महाराष्ट्रातील 100 टक्के साक्षर जिल्हा- सिंधुदुर्ग, ता - पन्हाळा.
◆ महाराष्ट्रात संपूर्ण विद्युतीकरण झालेला प्रथम जि - वर्धा.
◆ महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर, जि - अहमदनगर.
◆ भारतात सर्वात जास्त कापड गिरण्या महाराष्ट्रात आहे.
◆ भारतात सर्वात जास्त विद्युत निर्मिती महाराष्ट्रात होते.
◆ महाराष्ट्रात चलनी नोटांचा कारखाना नाशिक येथे आहे.
◆ महाराष्ट्रातील सर्वात जास्त अवर्षणग्रस्त जिल्हा अहमदनगर.
◆ भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा रायगड जिल्ह्यात आहे.
◆ महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस आंबोली (सिंधुदुर्ग) येथे पडतो.
◆ पंढरपूर शहर भीमा नदीकाठी आहे. महाराष्ट्राची काशी म्हणतात.
◆ गोदावरी नदीला दक्षिण भारताची गंगा म्हणतात.
◆ नदीच्या खोऱ्यात उसाचे पीक मोठय़ा प्रमाणात घेतले जाते.
◆ गरम पाण्याचे झरे ठाणे जिल्ह्यात वज्रेश्वरी येथे आहेत.
◆ जगप्रसिद्ध लोणार सरोवर बुलढाणा जिल्ह्यात आहे.
◆ औरंगाबाद शहर बावन्न दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते.
◆ पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहर बटाट्याच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे.
◆ महाराष्ट्रातील जायकवाडी प्रकल्पाला नाथसागर म्हणतात.
◆ कोयना प्रकल्पावर वीज निर्मिती केली जाते म्हणून महाराष्ट्राची भाग्य लक्ष्मी असे म्हणतात.
◆ कोयना धरणाच्या जलाशयाला शिवाजी सागर म्हणतात.
◆ विदर्भातील नंदनवन असे चिखलदरा थंड हवेच्या ठिकाणाला म्हणतात.
◆ विदर्भातील कॅलिफोर्नियाचा असे वरुड व चांदूरबाजार तालुक्याला म्हणतात. कारण तेथे जास्तीत जास्त संत्रा पिकविला जातो.
◆ महाराष्ट्रातील कापसासाठी प्रसिद्ध बाजारपेठ अमरावती येथे आहे.
◆ विदर्भातील प्रसिद्ध आनंद सागर शेगाव येथे आहे.
◆ संत गजानन महाराजांची समाधी शेगाव जि. बुलढाणा येथे आहे.
◆ संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती येथे आहे.
◆ राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची समाधी मोझरी, जि. अमरावती येथे आहे.
◆ संत गाडगेबाबांची समाधी अमरावती येथे आहे.
◆ ब्रह्मदेशाच्या थिबा राजाचा राजवाडा रत्नागिरी येथे आहे.
◆ यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक येथे आहे.
◆ महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे आहे.
◆ महाराष्ट्र राज्यात तोफखाना प्रशिक्षण शाळा देवळाली, जि - नाशिक.
◆ पुणे ही पेशव्यांची राजधानी आहे.
◆ कोल्हापूर येथे देशातील गुळाची बाजारपेठ आहे.
◆ आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म शिरढोण, जि. रायगड येथे झाला.
◆ मुंबई शहराला भारताचे पॅरिस असे म्हणतात
◆ यशवंतराव चव्हाणांच्या समाधी स्थळास प्रीतीसंगम असे म्हणतात.
◆ महाराष्ट्र पोलीस अॅकॅडमी नाशिक येथे आहे.
◆ नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला येथे आहे.
◆ महात्मा गांधीजींचा सेवाग्राम आश्रम व विनोबा भावेंचा पवनार आश्रम वर्धा जिल्ह्यात आहे.
◆ शिखांची दक्षिण काशी म्हणून नांदेड शहर प्रसिद्धी आहे.
◆ महाराष्ट्रात नाशिक येथे कुंभमेळा भरतो.
◆ शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी येथे आहे.
◆ ज्ञानेश्वरांनी नेवासे या ठिकाणी ज्ञानेश्वरी लिहिली.
◆ तारापूर हे भारतातील पहिले अणुशक्ती केंद्र आहे.
◆ भारतातील पहिला पेट्रो रसायन प्रकल्प - तुर्भे या ठिकाणी आहे.
◆ महाराष्ट्रातील सर्वात जास्त महानगरपालिका असलेला जिल्हा ठाणे.
◆ रायगड जिल्ह्यात- कातकरी, ठाणे जिल्ह्यात - वारली, यवतमाळ जिल्ह्यात- कोलाम या आदिवासी जमाती प्रामुख्याने आढळतात.
✅ जिल्हा परिषद अर्ज
(1) जळगाव - 34247
(2) सोलापूर - 43,000/80,000🔥
(3) नागपूर - 20,000
(4) पुणे - 74000 🔥
(5) सांगली - 34743
(6) यवतमाळ - 88752 🔥
(7) कोल्हापूर - 36000
(8) भंडारा - 24629
(9) अमरावती - 29157
(10) सातारा - 74378 🔥
(11) अहिल्या नगर - 44726
(12) सिंधुदुर्ग - 16287
(13) चंद्रपूर - 25368
(14) गडचिरोली - 5879
(15) पालघर - 21742
(16) सांगली - 34743
(17) अकोला - 160 71
(18) छ. संभाजीनगर - 18000
(19) लातूर - 17742
(20) वाशिम - 12352
(21) बुलडाणा - 32876
(22) जालना -38444
(23) रत्नागिरी 70608🔥
(24) नाशिक 64080
(25) नंदुरबार - 16492