We Support Devendra Fadnavis
Ir al canal en Telegram
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
Mostrar más763
Suscriptores
+124 horas
Sin datos7 días
+230 días
Archivo de publicaciones
निकाल येण्याआधीच सबबींची तयारी , राज ठाकरेंची आयोगावर जबाबदारी ढकलण्याची खेळी!
काँग्रेस पक्षाने अतिशय नामचीन गुंडांना या ठिकाणी तिकीट दिलेली आहेत अशातल्याच एका गुंडाने आमचे उमेदवार भूषण शिंगणे यांच्यावर जिवे मारण्याचा हल्ला केला
"ना मामूचा मर्जी, ना बुरख्याची सत्ता... माझ्या मतावर फक्त हिंदुत्वाचा शिक्का!"
"मशिदींवरचे भोंगे लावणारी लाचारी नको, तर मंदिरांवरचा 'कळस' जपणारी निष्ठा हवी...माझं मत हिंदुत्वासाठी!" - ---
"लाचारी नको त्या हिरव्या झेंड्याची, साथ हवी फक्त भगव्या झेंड्याची! माझं मत हिंदुत्वासाठी!"
"जिहादी विचारांना थारा नाही, भगवा सोडायला आम्ही उबाठासारखे लाचार नाही... माझं मत हिंदुत्वासाठी..
"मुंबईची शान बुरख्यात झाकली जाऊ देणार नाही... ही मुंबापुरी उबाठामुळे 'हिरवी' होऊ देणार नाही! माझं मत हिंदुत्वासाठी!"
"'जनाब' च्या हिरव्या झेंड्याला मारू फाट्यावर... भगवाच फडकणार मुंबईच्या मातीवर! माझं मत हिंदुत्वासाठी!"
महाराष्ट्रासाठी अहोरात्र काम करणाऱ्या देवाभाऊंनी आपल्या परिवारासह मतदान केलं
एक मत देऊन आपणही आपली भूमिका निभवूया..मतदानाचा हक्क बजावूया..
मुंबईचा रंग हिरवा होऊ द्यायचा नाही,
माझ मत भगव्यासाठी, माझ मत हिंदुत्वासाठी
काँग्रेस पक्षाच्या काही लोकांनी अतिशय भ्याड हल्ला केला, लोकशाहीमध्ये निवडून येता येत नाही म्हणून ठोकशाही करायची हे अतिशय चुकीच आहे.
मी मतदान केलेला आहे आणि सर्वांना विनंती करतो सगळ्यांनी मतदान करावं, भरगोस मतदान करावं
महाराष्टाची सेवा हि फक्त त्याची जबाबदारी नाही त्याची Passion आहे म्हणूनच तो कधी थकत नाही, कधी थांबत नाही
Hashtag: #MyVoteForHindutva
वेळ: आतापासून
भारतात ऑक्युपाई झालेल्या लोकसंख्यात्मक बदलांमुळे इतिहासात मोठे परिणाम झाले आहेत. मुंबईतही १९६१ पासून आजपर्यंत लोकसंख्येचा Demographic बदल झपाट्याने होत असल्याचे सर्वेक्षणातील आकडे दर्शवतात.
१९६१: ८८ टक्के हिंदू ८ टक्के मुस्लिम
२०११: ६८ टक्के हिंदू २१ टक्के मुस्लिम
२०५१चा अंदाज: ५४ टक्के हिंदू ३१ टक्के मुस्लिम
हे आकडे दाखवतात की मुंबईची सांस्कृतिक ओळख, भाषा, परंपरा आणि भावी पीढ्या यांच्यावर लोकसंख्यात्मक बदलांचा थेट परिणाम होऊ शकतो.
मुंबईचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी मतदान करताना हिंदुत्वाचा विचार केंद्रस्थानी ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. कारण ३०% मुस्लिम लोकसंख्या झाल्यावर पाकिस्तानची निर्मिती झाली होती त्यामुळे इतरांनाही या बाबत जागरूक करण्यासाठी #MyVoteForHindutva हा ट्रेंड चालवत आहोत. कृपया आपणही यात सहभागी व्हावे.
ट्रेंडसाठी लागणारी सामग्री सोबत जोडली आहे. याशिवाय आपल्या कडे असलेली सामग्रीही वापरावी.
https://drive.google.com/drive/folders/1DDzcE1sK0pQB1CWBA4f9kHYW_OMf4HV6?usp=sharing
¡Ya disponible! Investigación de Telegram 2025 — los principales insights del año 
