759
订阅者
无数据24 小时
+17 天
-230 天
帖子存档
Program begins
🎥🎥🎥🎥🎥
Watch Live Now:
CM Shri Devendra Fadnavis:
LIVE | Bhoomipujan of Integrated Solar Ingot & Wafer Manufacturing Facility | Nagpur
https://www.youtube.com/live/sbK7UY__p_A?si=nKSr6nfVSkjltEd4
पैसे परत घ्यावे लागतील अशी काँग्रेसची अफवा फोल, पीएम किसान सन्मान निधी ठरली शेतकऱ्यांचा आधार.
देवाभाऊंच्या नेतृत्वामुळे नाशिकमध्ये विकासाला वेग; उद्योग-गुंतवणुकीचा वाढता ओघ शहराच्या प्रगतीला नवी दिशा देत आहे.
मैं स्वयं एक कर्ज उतार रहा हूँ क्योंकि आप चाय बागानों में काम करते थे। दूर-दराज के गुजरात में मेरे गाँव में वे चाय की पत्तियाँ पहुँचती थीं और मैं वही चाय बेच-बेचकर यहाँ तक पहुँचा हूँ
जब किसानों को पैसे देने की बात आती थी, कांग्रेस वालों की सांस अटक जाती थी।
पूरे देश में पीएम किसान सम्मान निधि के तहत 18,000 करोड़ से अधिक की राशि हमारे करोड़ों अन्नदाताओं के खातों में भेजी गई है
माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी ने चाय बागान श्रमिकों को प्रतीकात्मक भूमि पट्टा प्रदान किया.
माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी ने प्रधानमंत्री किसान सम्मान निधि (पीएम किसान) की 22वीं किस्त का हस्तांतरण किया..
Program begins
🎥🎥🎥🎥🎥
Watch Live Now:
CM Shri Devendra Fadnavis:
LIVE | Distribution of the 22nd installment of PM Kisan Samman Nidhi | Mumbai
https://youtu.be/984epVKeWt8
२०२६ चे विधानसभा विधेयक क्रमांक २०, महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक २०२६ प्रस्ताव विधानसभेत संमत झाला.
महाराष्ट्र हे जर वेगळं राष्ट्र असतं तर जगाच्या अर्थव्यवस्थांमध्ये महाराष्ट्राची अर्थव्यवस्था जगातली तिसावी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था राहिली असती.
आमदार हेमंत रासने यांनी आदरणीय, देवेंद्रजींची तुलना अमिताभ बच्चन आणि कपिल देव यांच्याशी केली...
उबाठा आमदारांच्या नेहमीच्या रडगाण्याला देवाभाऊंनी तथ्यांसोबत दिला कडक जवाब!
पहिल्या 35 देशांचा विचार केला तर, महाराष्ट्राने ऑस्ट्रिया, थायलंड, नॉर्वे, फिलिपाई्स, विएतनाम, बांग्लादेश, या सगळ्या देशांना मागे टाकत आपली अर्थव्यवस्था मोठी केली आहे.
हे सरकार, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांना कधी विसरू शकत नाही. कारण ते होते म्हणून आम्ही आहोत, आमचं अस्तित्व आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा मी मुद्दाम उल्लेख करतो की, मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत आत्तापर्यंत राज्यामध्ये 6,63,364 सौर कृषी पंप दिले आहेत. या योजनेची अंमलबाजींनी करण्यात देशामध्ये महाराष्ट्राचा पहिला नंबर लागतोय. याचा निश्चित प्रकारे आपल्या सर्वांना अभिमान आहे. त्यामुळे महायुतीचं सरकार हे शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे आहे.
现已上线!2025 年 Telegram 研究 — 年度关键洞察 
