757
订阅者
-124 小时
无数据7 天
无数据30 天
帖子存档
पुणे जिल्ह्यातील महाराजांचे सर्व गडकिल्ले अतिक्रमणमुक्त करण्यात आले आहेत.
छत्रपती शिवरायांनी निर्माण केलेल्या १२ किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळे म्हणून मान्यता दिली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज द्रष्टे होते. त्यामुळे त्यांनी पश्चिमी किनारपट्टी सुरक्षित केली
छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेल्या राज्यात समता, सन्मान होता. महिला सुरक्षित होत्या. शेतकरी समाधानी होता.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन ! शिवजयंतीच्या तमाम शिवभक्तांना शुभेच्छा ! जय भवानी जय शिवाजी!
आमचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती इतकी मोठी आहे की जगभरचे नेते आदराने नतमस्तक होतात ! जय शिवराय !
टिपू प्रेमींच्या काळात हल्ल्यांनी दहशतीत गेलेली मुंबई आज देवाभाऊंच्या सक्षम नेतृत्वात सुरक्षित, सशक्त आणि आत्मविश्वासाने उभी आहे. गोळ्यांच्या सावटातून बाहेर पडत जगाचं स्वागत करणारी ग्लोबल मुंबई घडवण्याचा हा अभिमानास्पद प्रवास
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने मुस्लिमांना
दिलेले 5% घटनाबाह्य आरक्षण रद्द
Mumbai which is financial, commercial and entertainment capital of India
काँग्रेस सरकारने मतांसाठी केलेल्या गलिच्छ राजकारणाला देवाभाऊंनी कायमच साफ केलं !
Maharashtra has manufacturing province and we account for 20% of India's manufacturing...
2014 मध्ये आघाडी सरकारचा तुष्टीकरणाचा निर्णय रद्द…महाराष्ट्र सरकारने मुस्लिम समाजाचे 5% आरक्षण रद्द करत सुधारित शासन निर्णय जारी केला
धर्मावर आधारित आरक्षण आणि जात प्रमाणपत्र देणे नाहीच ! धन्यवाद देवाभाऊ!
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने हिरव्या सापांना दिलेल्या
5% आरक्षणाच्या देवाभाऊंनी ठेचल्या नांग्या
现已上线!2025 年 Telegram 研究 — 年度关键洞察 
