MPSC formula
1 132
المشتركون
+324 ساعات
+87 أيام
+430 أيام
- المشتركون
- التغطية البريدية
- ER - نسبة المشاركة
جاري تحميل البيانات...
معدل نمو المشترك
جاري تحميل البيانات...
नुकत्याच जाहीर झालेल्या 'महिला सन्मान बचत पत्र'चा निश्चित व्याजदर किती आहे?
[अ] ६.५%
[ब] ৩.০%
[सी] ७.५%
[डी] ८.०%
उत्तर लपवा
बरोबर उत्तरः C [७.५%]
टिपा:
केंद्रीय अर्थसंकल्प 2023 मध्ये, अर्थमंत्र्यांनी मार्च 2025 पर्यंत दोन वर्षांच्या कालावधीसाठी महिला सन्मान बचत पत्र, एक वेळची नवीन लहान बचत योजना जाहीर केली. या उपक्रमामुळे एका महिलेसाठी दोन वर्षांच्या कालावधीसाठी 7.5% च्या निश्चित व्याजदराने आंशिक पैसे काढण्याच्या पर्यायासह 2 लाख रुपयांपर्यंत ठेव सुविधा मिळेल. ज्येष्ठ नागरिक बचत योजनेची कमाल ठेव मर्यादा 15 होते
लाखांवरून 30 लाख करण्यात आली आहे.
तेलाच्या टाक्या स्वच्छ करण्यासाठी रोबोट विकसित करणाऱ्या प्रकल्पाला कोणती संस्था निधी देते ?
अ) नीती आयोग
[ब] ऑइल इंडिया
[C] IOCL
[डी] बीपीसीएल
उत्तर लपवा
बरोबर उत्तर: B [ऑइल इंडिया]
टिपा:
बेंगळुरू-आधारित स्टार्ट-अप, बीटा टँक रोबोटिक्सने एक रोबोट विकसित केला आहे जो पेट्रोलियम रिफायनरीजमधील तेल टाक्यांमध्ये काम करू शकतो. हे आयआयटी गुवाहाटी येथे उबवले गेले होते आणि या प्रकल्पाला सरकारी मालकीच्या ऑइल इंडिया लिमिटेडने निधी दिला होता. रोबोट व्हॅक्यूम क्लिनरप्रमाणेच काम करतो आणि त्याद्वारे मानवांना होणारे धोके दूर करतो.
बातम्यांमध्ये दिसणारे 'डोली जहूर आणि
इलियास कांचन' हे कोणत्या देशातील प्रख्यात कलाकार आहेत?
भारत
पाकिस्तान
बांगलादेश
अफगाणिस्तान
उत्तर लपवा
बरोबर उत्तर: C [बांगलादेश]
टिपा:
प्रख्यात कलाकार डॉली जहूर आणि इलियास
कांचन
यांना
बांगलादेशातील
चित्रपट
उद्योगातील
योगदानाबद्दल
'जीवनगौरव पुरस्कार'
देऊन गौरविण्यात येणार आहे.
नुकत्याच देशात जाहीर झालेल्या राष्ट्रीय
चित्रपट पुरस्कार 2021 मध्ये याची घोषणा करण्यात आली. लाल मोरोगेर झुटी (कॉल ऑफ द रेड रुस्टर) आणि नोना जोलर कब्बो (द सॉल्ट इन अवर वॉटर्स) यांना सर्वोत्कृष्ट चित्रपट श्रेणीमध्ये संयुक्तपणे
पुरस्कृत केले जाईल.
. भारताने कोणत्या देशासोबत सेमीकंडक्टर उद्योगात सहकार्य वाढवण्यासाठी टास्क फोर्सची स्थापना करण्यास सहमती दर्शवली ?
[अ] यूएसए
[ब] इस्रायल
[सी] ऑस्ट्रेलिया
[डी] फिनलंड
उत्तर लपवा
बरोबर उत्तर: A [USA]
टिपा:
भारत आणि यूएसए यांनी सेमीकंडक्टर उद्योगाला चालना
देण्यासाठी
टास्क
फोर्स
तयार
आहे. मध्ये सहकार्य
करण्याचे मान्य केले
या
टास्क
फोर्समध्ये
भारताचे
सेमीकंडक्टर
मिशन,
इंडिया इलेक्ट्रॉनिक्स
सेमीकंडक्टर असोसिएशन आणि यूएस
सेमीकंडक्टर इंडस्ट्री असोसिएशन यांचा समावेश क्रिटिकल अँड इमर्जिंग टेक्नॉलॉजीज (ICET) या उपक्रमाच्या उद्घाटनाच्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली.
बातम्यांमध्ये दिसणारा 'तायकोनॉट्स' हा शब्द कोणत्या देशाच्या अंतराळवीरांचा उल्लेख आहे?
[अ] रशिया
[ब] चीन
[सी] जपान
[डी] इस्रायल
उत्तर लपवा
बरोबर उत्तर: B [चीन]
टिपा:
चिनी अंतराळवीरांना कधीकधी ताइकोनॉट म्हणतात.
चिनी अंतराळवीरांच्या आतापर्यंतच्या
सर्वात तरुण संघाने
चीनच्या
त्यांच्या
अंतराळ स्थानकाचा प्रवास सुरू केला.
Shenzhou-17 किंवा "Divine Vessel" या नावाने ओळखले जाणारे अंतराळ यान त्याच्या तीन
क्रू सदस्यांसह वायव्य चीनमधील Jiuquan
उपग्रह प्रक्षेपण केंद्रातून लाँग मार्च-2F
रॉकेटवर प्रक्षेपित केले.
❤🔥 1
कामगार संख्येनुसार अर्थव्यवस्थेतील क्षेत्रातील क्रम खालील प्रमाणे आहेAnonymous voting
- सेवा उद्योग कृषी
- कृषी सेवा उद्योग
- कृषी उद्योग सेवा
- उद्योग कृषी सेवा
स्पर्धा परीक्षा एक मृगजळ
अलीकडच्या काळात स्पर्धा परीक्षेला अधिकच महत्त्व दिले जाते. जो तो व्यक्ती स्पर्धा परीक्षेकडे वळलेला आहे. स्पर्धा परीक्षा हेच आयुष्य बनून गेलेले आहे. त्यामुळे आज कालच्या जीवनात मुलांनी जगणे सोडून दिलेले आहे. जो तो या स्पर्धा परीक्षेच्या मागे धावत सुटला आहे.
स्पर्धा परीक्षेमधून एखादा व्यक्ती अधिकारी होऊ शकतो, तसेच सरकारी नोकरी मिळवण्यासाठी ही स्पर्धा परीक्षा देणे गरजेचे असते. पण ही परीक्षा इतकी स्पर्धात्मक होऊन बसली आहे की, मुलांचं आयुष्य या एकाच परीक्षेमध्ये अडकून राहिलेले आहे. जो तो रक्ताचे पाणी करून या परीक्षेमागे धावत सुटला आहे.
हे, एवढेच आपले आयुष्य आहे का? कधीतरी स्वतःला हा प्रश्न विचारून बघा. तुम्हाला याचं खरं उत्तर मिळून जाईल. स्पर्धा परीक्षा ही फक्त स्वतःला सिद्ध करण्यासाठी नाही तर ती एक प्रशासनात जाण्याचा मार्ग आहे. पण अलीकडे हा विचार बाजूलाच राहिला आहे आणि जो तो स्पर्धा परीक्षा हे एकच जगण्याचं साधन समजून बसला आहे.
मित्रांनो तसं करू नका स्पर्धा परीक्षा ही तुम्हाला नोकरी मिळवण्याचे साधन आहे ना की तुमचे जीवन जगण्याचे!
तुमच्या अंगामध्ये अनेक कलागुण असतात त्या अनेक कलागुणांचा विचार करून तुम्ही त्या कलागुणांना विकसित करू शकता. स्वतःला सिद्ध करण्यासाठी फक्त स्पर्धा परीक्षा एकमेव माध्यम नाही तर तुम्ही तुमच्या विविध कलागुणांना विकसित करून नवनवीन संधी शोधण्याचा मार्गही शोधत जावा.
स्पर्धा परीक्षा हे एक मृगजळ आहे ज्या मागे लाखो विद्यार्थी धावत सुटले आहेत. जो तिथपर्यंत पोहोचला त्यालाच हे मृगजळ मिळाले आणि दुसरे मात्र त्यामागे अजूनही धावतच आहेत. पण हे धावण तुमचं संपायला हवं कारण मृगजळ हे मृगजळ असतं ते शोधण्याच्या नादात तुम्ही तुमचं अख्ख आयुष्य वाया घालवायचं नसतं.
स्पर्धा परीक्षा या दोन वर्षांमध्ये समजून येतात. खरंच आपण हे करू शकतो का? हा आधी स्वतःला प्रश्न विचारा जर त्याचे उत्तर योग्य मिळालं तर तुम्ही त्या वाटेवर चालायला सुरुवात करा, पण हे चालणं जास्तीत जास्त दोन-तीन वर्षापर्यंतच ठेवा. त्या दोन-तीन वर्षांमध्ये तुम्हाला एक अंदाज येऊन जातो की खरंच हा रस्ता मला पार करण्यासारखा आहे का? याचे उत्तर नक्कीच, "आहे" हे मिळालं तर तुम्ही या वाटेवर जीव तोडून प्रयत्न करा आणि तुमचं यश मिळवा.
पण याच प्रश्नाचे उत्तर, जेव्हा तुम्हाला "नाही" असे मिळेल तेव्हा तुम्ही त्याच क्षणी मागे फिरा आणि तुमच्या आयुष्यात तुम्हाला जे उत्तम प्रकारे करता येईल ते स्वीकारा आणि त्या रस्त्यावर चाला.
कारण मित्रांनो या एका मृगजळापाई तुम्ही तुमचे आयुष्य उध्वस्त करता आणि स्वतःच आयुष्य इतकं स्वस्त नाही की एका परीक्षेसाठी ते तुम्ही हातातून घालून बसाल त्यामुळे मित्रांनो स्वतःला सिद्ध करण्यासाठी तुम्ही स्वतःच्या आयुष्यातील दोन-तीन वर्षे प्रयत्न करा त्या दोन-तीन वर्षांमध्ये तुम्हाला खरंच स्पर्धा परीक्षा या पार करणे सोप्पे वाटले तर तुम्ही त्याच्या मागे धावा पण ही परीक्षा म्हणजेच आयुष्य आहे हा विचार आधी डोक्यातून काढून टाका आणि स्वतःला सिद्ध करण्यासाठी जे जे मार्ग दिसतील त्या मार्गावर जाण्याचा प्रयत्न करा आणि स्वतःला सिद्ध करा.
या एका मृगजळाच्या नादात कितीतरी मुलांनी स्वतःची आयुष्ये गमावली आहेत पण आयुष्य एवढं स्वस्त नाही की एका परीक्षेसाठी ते नष्ट कराव.
नयना कांबळे. (नयनकाव्य)
कोल्हापूर.