ar
Feedback
We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

الذهاب إلى القناة على Telegram

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

إظهار المزيد
757
المشتركون
-124 ساعات
لا توجد بيانات7 أيام
لا توجد بيانات30 أيام
أرشيف المشاركات
हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी म्हणून साजरे होत आहे. आम्ही ते सत्यात आणत आहोत. यासाठी महिला नेतृत्व करणाऱ्या स्टार्टअप ना बळ देत आहोत

प्रत्येक शेतकरी स्मार्ट फोन वापरत नाही, एप वापरतोच असे नाही. ही बाब लक्षात घेता आम्ही आवाजी पद्धतीने संवाद साधण्याचा पर्याय तयार केला आहे आणि तोही शेतकऱ्याला त्याचे भाषेत साधता येईल

शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही महाविस्तार एप तयार केले आहे जे शेतकऱ्यांना अत्यंभूत माहिती उपलब्ध करून देते. या एपचा वापर करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ३० लाखांपर्यंत गेली असून ती दररोज वाढत आहे

सन 2024मध्ये सत्तेत आलो तेव्हाच आम्ही कृषी क्षेत्रात महाराष्ट्राला AI चा वापर करणारे पहिले राज्य बनवण्याचा निर्णय घेतला होता. आम्ही त्यासाठी धोरण निश्चित केले आणि 500 कोटींचा निधीही उपलब्ध करून दिला

कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या लाखो भाविकांचा प्रवास सुखकर करणारा कुंभदूत ॲप देवाभाऊंच्या हस्ते लॉंच.
कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या लाखो भाविकांचा प्रवास सुखकर करणारा कुंभदूत ॲप देवाभाऊंच्या हस्ते लॉंच.

मोदीजींनी केलेल्या नोटबंदीमुळे पाकिस्तान सोबतच नक्षलवाद्यांचं सुद्धा कंबरडं मोडलं हे पूर्वाश्रमीचे माओवादी स्वतः सांगत आहेत.

मुंबई पुणे मिसिंग लिंक प्रकल्प... INFRAMAN देवभाऊंनी घडवलेला पायाभूत सुविधांमधील अभियांत्रिकी चमत्कार.

देवाभाऊंनी चेहरामोहरा बदलवलेल्या मुंबईची भुरळ विरोधींनाही पडली आहे !

महाविस्तार या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना मदत करणाऱ्या यशस्वी AI प्लॅटफॉर्मला आता राष्ट्रीय मान्यता मिळाली आहे. देशपातळीवर हा प्लॅटफॉर्म भारतविस्तार म्हणून विकसित केला जाणार आहे.

देवाभाऊ आपल्या शब्दाला जागले आहेत... आगऱ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी जमीन संपादनाची प्रक्रिया अंतिम टप्प्
देवाभाऊ आपल्या शब्दाला जागले आहेत... आगऱ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी जमीन संपादनाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.

देवाभाऊंचा मिश्किल स्वभाव सर्वांची मनं जिंकून घेतो !

५५ कोटींहून अधिक जनधन अकाऊंट ओपन करून मोदीजींनी देशाच्या कानाकोपऱ्यात बँकिंग क्रांती घडवून आणली !

छत्रपती शिवरायांच्या विचारांवर चालणारे मावळे देवाभाऊ !

मेरा तो तकिया कलाम ही है। "मी पुन्हा येईन" तो इसलिए मैं तो आऊंगा ही. लेकिन अगले साल एक पुरस्कार मुझे भी मिलना चाहिए सबसे ज्यादा पुरस्कार देने के लिए।"

मुझे लगता है यह बहुत जरूरी है। पूरी दुनिया में जब हर जगह नेगेटिविटी परोसी जा रही है तो कहीं ना कहीं कोई ना कोई सकारात्मकता का दीप जलाए। यह भी बहुत महत्वपूर्ण होता है

मैं आपको बधाई देना चाहता हूं। लेकिन जो नवरत्न पुरस्कार आपने यहां पर उन पुरस्कारों के लिए जिनको चुना मैं ऐसा मानता हूं कि उनको चुनने के बाद इस नवरत्न पुरस्कार का सम्मान बढ़ा है। किस प्रकार से कोई भी व्यक्ति छोटा सा सपना लेकर मुंबई में आ सकता है और उस सपने को बड़ा कर सकता है। किस प्रकार से मुंबई सभी को अपनी बाहों में लेकर पालती है, पोसती है, बड़ा करती है और किस प्रकार से यह जो मुंबई की प्रकृति है।

मुझे बहुत खुशी है कि आज आप 75 साल पूरे कर रहे हैं। जब नव भारत टाइम्स के 50 वर्ष पूर्ण हुए थे तो श्रद्धेय अटल बिहारी वाजपेई जी उस कार्यक्रम में उपस्थित थे और यह सिलसिला ऐसा ही जारी रहेगा। ऐसा मैं मानता हूं।

75 साल पहले आपने जो पहली न्यूज़ छापी वो न्यूज़ आज भी वही है। आप उसका एक अक्षर भी नहीं बदल सकते और मुझे ऐसा लगता है कि इसी के कारण आज भी अखबारों की क्रेडिबिलिटी उनकी विश्वसनीयता यह बहुत बड़ी है।

आज भी जिस रिस्पांसिबिलिटी के साथ हमारे न्यूज़ पेपर्स, हमारे अखबार काम करते हैं, वह अपने आप में बहुत महत्वपूर्ण है। क्योंकि चाहे वो इलेक्ट्रॉनिक मीडिया हो, चाहे डिजिटल मीडिया हो, चाहे सोशल मीडिया हो इन सब में डिलीट का ऑप्शन है। लेकिन अखबारों को डिलीट का ऑप्शन नहीं है।

मैं ऐसा मानता हूं कि आज जब हम मीडिया की बात करते हैं तो मीडिया के कई प्रकार हमारे सामने हैं। अखबार जो एक प्रकार से हम ऐसा मानते हैं कि हमारे माध्यमों का कि रीड के रूप में हम दैनिक अखबारों को देखते हैं। इलेक्ट्रॉनिक मीडिया है, डिजिटल मीडिया है, सोशल मीडिया है। और अभी तो क्योंकि मैं दिल्ली में एआई कॉन्फ्रेंस में था और वहां से सीधा यहां आया हूं। तो अब आपका अगला मुकाबला एआई के साथ भी है।"